Category: उस्मानाबाद
धाराशिव : तीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील कॉंग्रेसचा दुसरा बडा नेता भाजपच्या गळाला?
धाराशिव : तीस वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जिल्ह्यतील कॉंग्रेसचा दुसरा बडा नेता भाजपच्या गळाला?
वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षात राहून सत्ता उपभोगल्यानंतर ...
धाराशिव : बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्याने धाराशिव लोकसभा निवडणूक रंगली
धाराशिव : बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्याने धाराशिव लोकसभा निवडणूक रंगली.
महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून (अजित पवार गट) अर्चना राणा ...
धाराशिव : निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा; कर्मचारी वर्गात खळबळ
धाराशिव : निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित; कर्मचारी वर्गात खळबळ
निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ज ...
धाराशिव : जिल्हा काँग्रेसला पदाधिकारी मिळेनात? फादर बॉडीतला पदाधिकारी युवक काँग्रेसमध्ये-
धाराशिव : जिल्हा काँग्रेसला पदाधिकारी मिळेनात? फादर बॉडीतला पदाधिकारी युवक काँग्रेसमध्ये- उलटा प्रवास
धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस कमिटीत वादंग स ...
धनंजय सावंत बंडखोरी करणार की मनोमिलन होणार……
धाराशिव ः धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून अर्चना पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर शिंदे गटाकडून धनंजय सावंत यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांचे बं ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा “या” 12 जागांसाठी आग्रह ?
लोकसभा निवडणुकीचं बिगुल पुढच्या महिन्यात वाजणार असलं तरी महायुती आणि इंडिया आघाडी याचं जागावाटपाच्या चर्चेचं गु-हाळ अजून सुरूच आहे. दोन्ही आघाडींच्य ...
दोन मराठा नेतेच आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आरोप.
अंतरवाली सराटी ः मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा नेतेच फूट पडत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या नेत्यावर थेट निशाणा साधत त्या ...
या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही ; पवारांचे सूचक विधान
मुंबई – सध्या राज्यात धनंजय मुंडे याच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिका यांच्या जावयाला झालेली अटक आणि औरंगाबाद नामांतर या विषयी विरोधक सत्ताधा ...
मुख्यमंत्री कार्यालयाकडून उस्मानाबादचा धारशीव उल्लेख
उस्मानाबाद - औरंगाबाद नामांतरावरून वाद सुरू असताना आज मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे आणि ४ ...
पथके येतात अन जातात मदत मात्र, भेटत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा
उस्मानाबाद : दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्र ...