Category: आपली मुंबई

नक्षलवाद्यांना राजकीय पाठिंबा, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ !
मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांना राजकीय पाठिंबा असू शकतो, असं धक् ...

‘या’ तारखेला ठरणार विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार, शरद पवारांचं नाव आघाडीवर !
मुंबई - लोकसभा निवडणूक पार पडत आली आहे. परंतु विरोधी पक्षांकडून अजूनपर्यंत पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यात आला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून पंतप्रधा ...

“पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती, मनापासून क्षमा मागतो ! “
मुंबई - शरद पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती तरी माझ्या हातून ही आगळीक घडली प्लीज समजून घ्या,’ मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा म ...

आता ‘मिशन विधानसभा’, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक !
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा काही दिवसांपूर्वीच पार पडला. आता सर्वांचे डोळे निकालाकडे लागले आहेत. येत्या 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार ...

राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्याबाबत शरद पवारांचं मोठ वक्तव्य !
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाआघाडीत सामावुन घेण्याबाबत राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांना महाआघाड ...

बीड जिल्ह्यातील चारा छावणीच्या देयकाचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लागणार – पंकजा मुंडे
बीड - चारा छावण्यांची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या निधीबाबत राज्य स्तरावर पाठपुरावा करून या आठवड्यात निधी प्राप्त करून घेण्याचा शब्द ...

राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही ही अत्यंत गंभीर बाब -शरद पवार
मुंबई - गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नक्षलवादी हल्ल ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर नाराज ?
मुंबई - बुरखाबंदीची मागणी करणाऱ्या आजच्या 'सामना'तील अग्रलेखामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊ ...

जनाची नाही तरी मनाची’ लाज असणारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असता – शरद पवार
मुंबई - गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच यावरुन त्यांनी मुख्यमंत ...

” राज्यातील 48 पैकी 40 जागा महायुती जिंकणार !”
मुंबई - राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मुंबईत दीड-दोन तास रांगेत उभं राहुन लोक ...