Category: आपली मुंबई

दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर कोणती जागा सोडणार?, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया !
मुंबई - दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर कोणती जागा सोडणार? यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडक ...

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, या उमेदवाराची उमेदवारी अडचणीत !
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. गोरखपूरमधून भाजपच्या तिकीटावर लढणारे अभिनेते रवी किशन यांची ...

गडचिरोलीतील हल्ल्यासाठी काँग्रेस जबाबदार – भाजप आमदार
मुंबई - गडचिरोलीतील हल्ल्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं ट्वीट कर्नाटकमधील चिकमंगळूर येथील भाजपाचे आमदार सी. टी. रवी यांनी केलं आहे. गडचिरोलीमध्ये ...

राज ठाकरेंना द्यावा लागणार सभांचा खर्च, निवडणूक आयोगाचे आदेश !
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे अतिरिक्त ...

पंतप्रधानपदासाठी शरद पवार योग्य आहेत का ?, प्रकाश आंबेडकर यांचं मत !
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे
पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत का? याबाबत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्य ...

भाजपने मला 50 कोटींची ऑफर दिली होती, ‘त्या’ जवानाचा मोठा गौप्यस्फोट !
नवी दिल्ली - भाजपने मला 50 कोटींची ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदींविरोधात उभे राहिलेले आणि अचानक त्यांची उमेदवा ...

शिवसेनेनं अनेक कार्यकर्त्यांची घरे उद्ध्वस्त केली – संग्राम जगताप
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार आणि नगर लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मला कसे गोवण्यात येईल याचा न ...

लोकसभेच्या निकालापूर्वीच सुजय विखे झाले ‘खासदार’ !
मुंबई - लोकसभा निवडणुकूचा निकाल लागण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच एका लग्नपत्रिकेत सुजय विखे यांच्या नावापुढे खासदार ...

सर्जिकल स्ट्राइकवरुन मोदी सरकारवर मनमोहन सिंग यांची टीका !
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइकही झाले हो ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा आढावा, पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा आढावा घेण्याचे निर्देश !
मुंबई - दुष्काळाचा आढावा आज घेण्यात आला. १२११६ गावांमधे ४७७४ टँकर्स देण्यात आले आहेत. १२६४ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत यात ७ लाख ४४ हजार मोठा ...