Category: आपली मुंबई

त्यामुळे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल कराव – विजय वडेट्टीवार
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी अडचणीत?
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी अडचणीत आली असल्याचं दिसत आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट २३ जुलै र ...

राज्यातील काँग्रेसच्या ‘या’ चार नेत्यांकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी!
मुंबई - काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्याचबरोबर राज्यात काँग्रेसकडून चार कार्य ...

अखेर रोहीत पवारांचं ठरलं, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी अखेर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रो ...

विधानसभेतल्या 288 आमदारांपैकी मी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार – एकनाथ खडसे
मुंबई - माझ्या जीवनात एकही निवडणूक मी हरलो नाही. 40 वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप, प्रत्यारोप सभागृहात होतच असतात. पण विरोधी पक्षनेता म्हणू ...

देवदर्शन करण्याऐवजी नालेसफाई करून घेतली असती तर मुंबई बुडाली नसती – अशोक चव्हाण
मुंबई - खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करून घेतली असती तर आज मुंबईवर पावसामुळे बुडून जाण्याची वेळ ओढवली नसती ...

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर ‘या’ नेत्याचं नाव निश्चित?
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आपला राजीनामा सोपवला ...

त्यामुळे आरजे मलिष्का नशीबवान आहे – जितेंद्र आव्हाड
मुंबई - मुंबई तुला माझ्यावर भरवसा नाही का?
हे गाण आरजे मलिष्काने काढलं,त्यामुळे मलिष्का नशीबवान आहे, कारण तिला महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी नालेसफा ...

अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आवाहन!
ठाणे - मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच ठाणे - पालघर - सौराष्ट्र या उत्तर भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे. ...

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे – अशोक चव्हाण
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन ठप्प झालंय. मात्र मुंबई कुठे तुंबली, असा प्रत ...