Category: आपली मुंबई

ब्रेकिंग न्यूज – आमदार नितेश राणे यांना अटक !
मुंबई - काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना उप अभियंत्याच्या अंगावर चिखल टाकण चांगलच महागात पडलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत ...

वंचित बहुजन आघाडीत बिघाडी, राजकीय वर्तुळात खळबळ!
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाली असल्याचं दिसत आहे. संघटनेतील पदाधिकारी असलेले लक्ष्मण माने यांनी बंड पुकारले ...

…तर काँग्रेस-राष्ट्रवादीलाही धक्का बसणार, राज ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये ‘अशीही’ चर्चा ?
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ...

‘या’ मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे जाणार, राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी?
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या इच्छुकांना उमेदवा ...

विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी उमेदवारी मागण्याचे टाळले!
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. याबाबत राज्यातील अनेक मतदारसंघ ...

राहुल गांधी मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजर !
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी यांनी आज मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजेरी ला ...

विधानसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य!
पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राज्यामध्ये माझ्याशिवाय विधानसभा निवडणूका लढवण ...

सुशीलकुमार शिंदे होणार काँग्रेसचे अध्यक्ष?
मुंबई - काँग्रेसच्या अध्यपदाचा राजीनामा राहुल गांधी यांनी अखेर दिला आहे. राहुल गांधी यांनी मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समिती ...

राहुल गांधींनी सोडलं काँग्रेसचं अध्यक्षपद, काय म्हणालेत चार पानी पत्रात?
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक चार पानी पत्र ट्वीट केलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राह ...

वंचित बहूजन आघाडीचा काँग्रेसला अल्टिमेटम, ‘एवढ्या’ जागा लढवणार !
मुंबई - लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून केला जात आहे. ...