Category: पश्चिम महाराष्ट्र

Live Updete : नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम, अनेक ठिकाणी संप सुरुच…
काल (शुक्रवारी) मध्य रात्री मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र तरीही नाशिक, पुणतांब्यातील शेत ...

शेतकऱ्यांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफी, हमीभावाचे आश्वासन
मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात मध्यरात्री तब्बल चार तास बैठक
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. मध्यरात्री मु ...

शेतक-यांच्या संपाला वाढता पाठिंबा, आज कुणी-कुणी दिला पाठिंबा ?
शेतक-यांच्या संपाचा आज दुसरा दिवस. शेतकरी संपाला पाठिंबा वाढत असून त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. आज वारक-यांनी शेतक-यांच्या संपाला पाठिंबा ...

पिंपरी-चिंचवड़ – शेतकरी संपाला आता वारक-यांचाही पाठिंबा !
पुणे - कालपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाला वारकरी संप्रदायाने पाठिंबा दर्शविला आहे. शेतक-यांच्या मागण्यां मान्य करा, अन्यथा वारी दरम्यान आम्ही आंदो ...

ब्रेकिंग न्यूज – …. तर 5 जुनला महाराष्ट्र बंदची हाक ! शेतकरी आक्रमक
राज्य सरकार शेतक-यांच्या प्रश्नाकडे गाभीर्याने पाहत नसल्यामुळे आता येत्या पाच तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. किसान क्रांती मोर्चाच्या क ...

ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, ज्येष्ठ कृषी अभ्यासक, पत्रकार यांच्या नजरेतून शेतकरी संप
शेतकरी संपाची सोशल मीडियातूनही जोरदार चर्चा सुरू आहे. नेटधारकांनी सोशल मीडियातून शेतकरी संपावर त्यांची मते मांडली आहे. कृषीतज्ज्ञ, कृषी अभ्य ...

Live Updete : शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; दुध, भाजीपाल्याचे दर कडाडले
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केले. त्यामुळं आता द ...

माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे निधन
कोल्हापूर -कोल्हापूरचे माजी आमदार बाबूराव धारवाडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काल (गरूवारी) रात्री 10 वाजता निधन झाले.
कोल्हापूर जिल्हा विद्यार्थ ...

सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आता माघार घेणार नाही – रघुनाथ पाटील
सांगली - शेतकरी संपाने सरकारचा कडेलोट होणार असून सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी आता माघार घेणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ ...

जयंत पाटीलांची ‘व्हॉट्स अप’वरून सरकारवर बोचरी टीका
सांगली - शेती मालाला भाव, कर्जबाजारी आणि उदासीन सरकारी धोरण यांच्या कचाट्यात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. शेतकरी संपाव ...