Category: पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका, आत्महत्या करण्यापूर्वी शेतक-याने लिहिली चिठ्ठी
सोलापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत माझ्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावा ...

भाजपच्या कर्जमाफीची पोस्टर्स शेतकरी संघटनेने फाडली
कोल्हापूर – भाजपने कर्ज माफी झाली… शेतकरी सुखावला… आशा आशयाचे फलक लावले होते. हे फलक फसवे असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घो ...

पुण्यात शिवसेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन
पुणे - 24 तास समान पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी 2 हजार 264 कोटी रुपयांच्या कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला. या निर्णयाच्या नि ...

बार्शीच्या आमदाराने स्वतःच्या कार्यालयाला टाळे ठोकून दिला शेतकरी संपाला पाठिंबा !
राज्यातील शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाला टाळे ठोकणार होते, त्याच एक भाग म्हणून माजी पाणीपुरवठा मंत्री व बार्शीचे आमदार दि ...

Live Update : शेतकरी संपाचा सातवा दिवस, बळीराजाचे सरकारविरोधात मौन आंदोलन
शेतकऱयांच्या संपाच आज शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आज सरकारच्याविरोधात मौन आंदोलन केले जात आहे. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा सुकाणु समितीच्या वतीने ठरवण्या ...

बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने जागरण गोंधळ !
बारामती - शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता शेतकरी गेली सहा दिवस विविध मार्गाने आंदोलन करीत आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शे ...

Live Updete : सहाव्या दिवशीही शेतकरी संप सुरुच, अनेक ठिकाणी आंदोलने….
राज्यातील शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आज सहावा दिवस आहे, मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही त्यामुळे आक्रामक संप अधिक आक्रामक ह ...

राज्यभरात शेतकरी संपाला उत्सफुर्त प्रतिसाद, दिवसभरातील घडामोडी पाहा एका क्लिकवर…
विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा आहे. मनमा ...

मान्सूनचे आगमन लांबणीवर….शेतकरी चिंतेत
विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आधीच शेतकरी चिंताग्रस्त असताना शेतकरी त्यात आणखी चिंता वाढवणारी बातमी आहे. सध्या सर्वत् ...

अन् झेड सेक्यूरीटीत दूध मुंबईला रवाना
देशभरात विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला आज आक्रमक पवित्रा घेत ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे कोल्हापूरवरुन मुंबई ...