Tag: ncp

पुणे लोकसभेसाठी सतिश मगर आघाडीचे उमेदवार ?
लोकसभा निवडणुक अगदी 6 महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष जोरदारपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवाराबाबतही चाचपणी केली जात आहे. पुणे लोकसभ ...

त्यामुळे कार्यक्रमादरम्यान कामगारांवर चिडले शरद पवार !
पुणे - पुण्यातील तळेगाव येथील कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम आज पार पडला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस प ...

गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य ?, जितेंद्र आव्हाडांचा संभाजी भिडेंवर निशाणा !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर टीका करणारा एक ट्विट केलं आहे. फोटो ट्विट करुन ...

येत्या आठवड्यात आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होणार – जयंत पाटील
धुळे - येत्या आठवडाभरात आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा केली जाणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे ...

मोदी, शाह, फडणवीस यांच्यामुळेच सांगलीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जिंकले – विनोद तावडे
सांगली – सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ...

लोकसभेसाठी राष्ट्रवादीत बदलाचे वारे, या नवीन चेह-यांना मिळणार संधी ?
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत . त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तसेच ही चुरशीची ...

निवडणुकीनंतर युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल, पवारांच्या या विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया !
मुंबई - निवडणुकीनंतर युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. शरद पवारांच्या या विधानावर काँग्रेसनं प्रतिक् ...

सनातनवरील बंदीबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया !
नाशिक- सनातन या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांककडून केली जात आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपण मं ...

जयंत पाटील यांनी वाहिली गुरुदास कामत यांना आदरांजली ! VIDEO
मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून ...

“भाजपला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची धास्ती, त्यामुळेच निवडणुका एकत्रित घेण्याची घाई !”
मुंबई - भाजपाला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे.या राज्यात फटका बसला तर त्याचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीवर होईल अशी भीती भाजपाला ...