Tag: bjp

पडद्यामागून शिवसेना-भाजपची युती, ‘या’ जागांवर लढवणार निवडणूक ?
मुंबई – आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र समोर येत आहे. विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ ...

“नाणारबाबत सेना-भाजपचं वरून किर्तन आतून तमाशा !”
रत्नागिरी - नाणार प्रकल्पाबाबात काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नाणार सभा घेतली आहे. या सभेदरम्यान त्यांनी सेना-भाजप सरकारवर जोरदार टीका केली ...

सांगली-कुपवाडमध्ये भाजपला जोरदार धक्का !
सांगली – कुपवाडमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असून नगरसेवक धनपाल तात्या खोत आणि त्यांची पत्नी नगरसेविका सुलोचना खोत यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनाम ...

“भाजपसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची खंत !”
धुळे - भाजप सरकारसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची मोठी खंत वाटत असल्याचं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे ...

भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, प्रवेशाची तारीख निश्चित ?
नाशिक – भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पक्षापासून दुरावलेले विधान परिषदेच ...

जनताच आता भाजप-सेना सरकारला अपात्र ठरविणार – विखे-पाटील
यवतमाळ - यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घेतली आहे. सावळेश्वर व राजू ...

लोकसभेसाठी संधी मिळाली नाही तर दुसरी कुठलीच निवडणूक लढवणार नाही –भाजप आमदार
पुणे – लोकसभेसाठी संधी मिळाली नाही तर दुसरी कुठलीच निवडणूक लढवणार नसल्याचं वक्तव्य भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलं आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा ...

लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची कसोटी, 8 पराभवानंतर आता ‘या’ 3 जागा तरी राखणार ? कशी आहे राजकीय परिस्थिती ? वाचा सविस्तर
देशभरातली 4 लोकसभा आणि 10 विधानसभा निवडणुकीसाठी काल निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सार्वत्रिक निवडणूक केवळ 1 वर्षावर आली असताना य ...

भाजप प्रवक्ते माधव भांडारींना मंत्रिपदाचा दर्जा !
मुंबई - भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांची बढती करण्यात आली असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि रा ...

कर्जमाफीबाबत काँग्रेसचे सरकारला खुल्या चर्चेचे आव्हान !
मुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून मुंबईकरांचे जीवन भविष्यात अधिक दुष्कर होईल असे म्हणत भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्य ...