Tag: bjp

सरकार कोसळल्यानंतर अमित शाहांची जम्मू-काश्मीरमधली पहिली प्रतिक्रिया !
जम्मू-काश्मीर - सरकार कोसळल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला आहे. या दौ-यादरम्यान अमित शाह यांनी पीडीपीचा पाठिंबा काढून ...

“रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने कोट्यवधींचा घोटाळा !”
जालना – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आशिर्वादाने कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यात रोजगार हमी यो ...

देशभरात तणनाशके मारून औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नाही – राजू शेट्टी
कोल्हापूर - शेती कशी कसायची आणि तण कसे काढून टाकायचे ते मला चांगले समजते, देशातल्या कमळांवर तणनाशके मारून औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नसल्याची जोरदार ट ...

‘ही’ 2014 ची निवडणूक नाही, मित्रपक्षाचा भाजपला इशारा !
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. 2014 च्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी अपयश आले त्याठिकाणी आपली फळी मजबूत करण्याचा ...

मी त्यांच्यावर प्रेम केलंय, अशी सोडणार नाही, आमदाराच्या घरात प्रेयसीचा राडा !
नवी दिल्ली – एका आमदाराच्या घरात प्रेयसीनं राडा घातला असल्याची माहिती आहे. मी त्यांच्यावर प्रेम केलंय, त्यांना अशी सोडणार नाही असं म्हणत या महिलेनं कर ...

राहुल गांधी मंदबुद्धी, हे त्यांचं शिकण्याचं वय नाही – भाजप नेत्या
नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी आहेत. हे त्यांचं शिकण्याचं वय नाही. ते ‘ज्या प्रकारच्या गोष्टी बोलतात त्या आश्चर्यकारक आहेत. ते ...

…आणि मोदी म्हणातायत योग करा – अशोक चव्हाण
औरंगाबाद - देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. गोरगरिब लोकांना दोनवेळचे अन्न पोटाला मिळत नाही आणि पंतप्रधान नरें ...

पवारांना पुणेरी पगडी घालण्याची भाजपची संधी हुकली !
पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुणेरी पगडी घालण्याची भाजपची संधी आज हुकली असल्याचं दिसत आहे. कारण आज पुण्यामध्ये महापालिकेच्या विस्तारित ...

जम्मू-काश्मिरमध्ये सरकार गेले, पण आमदारांना अच्छे दिन आले !
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने अचानक पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे त्याठिकाणंच पीडीपी सरकार पडलं असून याठिकाणी कुठलाच पक्ष सरकार स्थापन क ...

कर्जासाठी बँकांवर मोर्चे काढा- अशोक चव्हाण
मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे राज्यात 15 ...