Tag: bjp

पंतप्रधान कोण होणार हा आमचा मुद्दाच नाही, मोदींना हरवणे हेच मुख्य लक्ष्य – राहुल गांधी
नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आगामी काळात पंतप्रधान कोण होणार हा आमचा मुद् ...

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का, पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपचा झेंडा !
सांगली – महापालिकेच्या स्थापनेपासून सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेलेल्या सांगली महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला आहे. एकूण 78 जागा असलेल ...

जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा !
जळगाव – जळगाव महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेचे हेविवेट नेते सुरेश दादा जैन यांना तडगा झटका बसला आहे. जळगाव महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला ...

वारीत न सोडलेल्या सापानेच गारुड्याला डंख मारला – शिवसेना
मुंबई - मराठा आरक्षणावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. वारीमध्ये साप सोडण्याची अफवा सरकारकडूनच पसरवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं ...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हरियाणामध्ये मोठा धक्का !
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कुरुक्षेत्र मतदारसंघातील भाजपचे खासदार राजकुमार सैनी यांनी भाज ...

मुंबई – आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी, पाहा व्हिडीओ !
मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला आहे. गोरेगावमधील प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीव ...

भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरात गोळीबार !
मुंबई – भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरात गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली असून या गोळीबारात कोणीही जखमी ...

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया !
मुंबई - मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये सुरु असलेल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया द ...

भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा – संजय राऊत
मुंबई – भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याबाबतचा दावा राऊत यांनी केला असून रा ...

मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा – काँग्रेस
मुंबई - मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच ...