Tag: ajit pawar

मोपलवारांना एक न्याय आणि खडसेंना दुसरा न्याय का? अजित पवारांचा सवाल!
जळगाव - सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करुन त्यांना परत त्याच पदावर घेतलं जातं परंतु एकनाथ खडसे यांची तातडीने चौकशी न करता ...

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रेवशाच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात हडकंप !
जळगाव - राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या कार्याचा सर्वपक्षीय गौरव सोहळा गुरुवारी पार पडणार आहे. सतीश पाटील यांच्या 61 निमित ...

सरकारचं डोकं फिरलंय का? – अजित पवार
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध प्रश्नांवर सरकारला चांगलं घेरलं असल्याचं पहावयास मिळ ...

गुजरातमध्ये काठावर पास झालात, पुढे काय होते ते बघा? –अजित पवार
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडताना विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतक-यांच्या वि ...

पवार काका पुतण्यांना काटेवाडीतच भाजप-रासप युतीचे आव्हान !
बारामती – काटेवाडी हे शरद पवार आणि अजित पवार यांचं गाव म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणूक आजपर्य़ंत बिनविरोध व्हायची. यंदा प्र ...

जनतेला लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, तर भोगा कमळाची फळं म्हणायची वेळ आली आहे, अजित पवारांची टीका, यवतमाळमधून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाला सुरूवात !
यवतमाळ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला आज यवतमाळमधून सुरूवात झाली. यावेळी झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मोदी आणि फडणवीस स ...

मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार सोबत प्रवास करतात तेव्हा…
औरंगाबाद - वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बाजूला ठेवून काही काळ का असेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँगसचे नेते तथा माजी उप ...

आता वेळ आलीय हे माझं सरकार नसल्याचे सांगण्याची – अजित पवार
मुंबई - 'तीन वर्षापूर्वी सत्तेवर आलेले सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी नाही, शेतमालाला भाव नाही, महागाई वाढली, जीएसटी गोंधळामुळे व् ...

सुप्रिया सुळे आणि अजित दादा यांच्या नात्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पुणे – पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्यात सध्या सुरू असलेला वाद महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. दोघेही एकमेकांना राजकारणात कोंडीत पकडण ...

“नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला गरीबांना नाही”
मुंबई - 'नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला आहे गरीबांना नाही. कॅशलेस व्यवहाराचा फटका सामान्यांना बसत आहे. प्रत्येक व्यवहारावर कमीशन जात आहे. नो ...