Category: विदर्भ

बोंड अळी व धानाच्या मदतीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब…
नागपूर –कापसावरील बोंड अळीमुळे नुकसानीपोटी जाहीर केलेली प्रतिहेक्टरी 37 हजार 500 रूपयांची मदत तात्काळ द्या तसेच धानावरील तुड-तुड्या आणि मावा रोगामुळे ...

जो शिशों के घरो में रहते है, वो दुसरो पर पथ्थर मारा नही करते – मुख्यमंत्री
नागपूर – विरोधकांनी केलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. सभागृहात बोलत असताना त्यांनी आपल् ...

जमीन घोटाळा प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी !
नागपूर – पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुस-या दिवशी विरोधकांनी विधानसभेत चांगलाच गोंधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं आहे. विधानसभेत सिडको भूखंड घोटाळ्या ...

महाराष्ट्र सरकारच्या हमीभावाच्या शिफारशींना केंद्र सरकारचा ठेंगा, विरोधकांनी सादर केली आकडेवारी !
नागपूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाचे राज्य सरकारने स्वागत केलं आहे. परंतु राज्य सरकारने केलेल्या विविध पिकांसाठीच्या हमीभावाची शिफारसच कें ...

केंद्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत – सदाभाऊ खोत
मुंबई - हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने 2004 मध्ये राष्ट्रीय कृषि आयोगाची स्थापना केली. सदर आयोगाने द ...

याला काय म्हणायचं ?, बुलेट ट्रेनला सभागृहात शिवसेनेचं समर्थन !
नागपूर – शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली असून बुलेट ट्रेनच्या पुरवणी मागणीला शिवसेनेनं समर्थन दिलं आहे. यावरुन शिवसेनेची बाहेर एक आणि सभ ...

भाजप आमदाराचेच सरकारवर घोटाळ्याचे गंभीर आरोप !
नागपूर – आतापर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असल्याचं आपण पाहिलं असेल परंतु भाजप आमदारानंच आपल्या सरकावर घोटाळ्या ...

अन् अभिमानाने ऊर भरुन आला – सुनील तटकरे
नागपूर - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज नागपूरमध्ये सुरूवात झाली. बहुतेक आमदारांना अधिवेशन काही नवे नाही. मात्र पहिल्यांदाच आमदार झालेल्या ...

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी, संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा शिवसेनेचा इशारा !
मुंबई - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. कबुल केलेला संपूर्ण निधी न दिल्यामुळे शिवसेना आमदार आणि मंत ...

भाऊसाहेबांच्या जाण्याने फक्त भाजपाचे नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान – धनंजय मुंडे
नागपूर – स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने भाजपाचेच नुकसान झाले नाही तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ...