Category: मराठवाडा

अन् अजित पवारांनी भाषण थांबवले !
उस्मनाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला परवा तुळजापूरमधून सुरूवात झाली. त्यानंतर उस्मानाबादमध्ये सभा झाली. तर संध्याक ...

बीडच्या जनतेनं सर्वकाही दिलं मात्र त्यांना काहीच मिळालं नाही , धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका
बीड – बीडच्या जनतेनं भाजपला सर्वकाही दिलं. खासदारकी दिली, आमदार दिले, महत्वाचं मंत्रीपद दिलं, दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सत्ता दिली. मात्र त्या बदल्यात ...

राष्ट्रवादीतील वाद चिघळला, हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेंचा जयदत्त क्षीरसागरांवर हल्लाबोल !
बीड – बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आणखी चिघळला आहे. शेतक-यांच्या विविध प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काढण्यात आलेल्या हल्लाब ...

हल्लाबोल मोर्चाला दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांची दांडी !
बीड – राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा बुधवारचा दुसरा दिवस आहे. या मोर्चाला राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. परंत ...

“शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मतांनी निवडून दिले पण शेवटचे कधी बघितले हेच आठवत नाही !”
उस्मानाबाद - उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला अडीच लाख मताधिक्याने निवडून दिले. पण त्याला शेवटचे कधी बघितले हेच लोकांना आठवत नाही नसल्याची जोरदा ...

अजित पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’ !
उस्मानाबाद - लबाड लांडगा ढोंग करतय, जनतेला फसविण्याचे काम करतय असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारवर जोरदार हल्ला केला आहे. मंगळवारी तुळ ...

धनंजय मुंडेंनी वाचवला अपघातग्रस्त व्यक्तीचा प्राण !
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेसाठी उस्मानाबादला निघालेले विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघात झालेल्या ...

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेला तुळजापूरमधून सुरूवात !
तुळजापूर – सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला आज सकाळी तुळजापूरमधून सुरूवात झाली. राष्ट ...

तुम्ही राजा तर मी सरदार, आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर !
औरंगाबाद - तुम्ही राजा आहात तर मी सरदार आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांन ...

सोयाबीन खरेदीची बोंबाबोंब, तुर खरेदीचा पत्ताच नाही, हमीभाव केंद्रं केवळ कागदावरच !
उस्मानाबाद : गेल्या पाच वर्षात दुष्काळाने झटका दिल्यानंतर यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पिकपाणीही थोडफार बरं आलं. पण नेहमीप्रमाणे उत्पादन थोडं जास् ...