Category: मराठवाडा

परभणीत राष्ट्रवादीला धक्का, 13 नगरसेवकांनी पुकारले बंड !
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. परभणी महापालिकेतील 18 पैकी 13 नगरसेवकांनी राष्ट्रव ...

भाजपने आम्हाला गृहीत धरू नये, समता परिषदेच्या इशाय्रामुळे पंकजा मुंडे संतापल्या !
बीड- भाजपने आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा पंकजा मुंडे यांच्यासमोरच सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांनी दिला आहे. सावता परिषदेचे संस्थाप ...

पंकजाताईंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारने बंद करावे – अजय मुंडे
परळी - परळी तालुक्यातील पांगरी आणि तळेगाव येथील पाणी पुरवठा योजना विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुर झाली असताना व त् ...

विकास कामांचे नारळ फोडण्याची एवढीच हौस होती तर सत्ता असताना निधी का आणला नाही ?- पंकजा मुंडे
परळी - परळी मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला पण मी आणलेल्या कामांचे घाईघाईने उद्घाटनं करण्याचा र ...

नांदेड – काँग्रेसला धक्का, बिलोली नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे आदेश !
नांदेड - बिलोली नगराध्यक्ष मैथिली कुलकर्णी यांना पदावरून दूर करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. 2012-13 साली लेखापरीक्षण अहवालात घेतले ...

बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय !
बीड - बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांना धक्का बसला आहे. एका जागेसाठी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र.11 अ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँ ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का, माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश !
जालना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असुन माजी मंत्र्यानं आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालन्यात ...

मी सुखरुप, अफवांवर विश्वास ठेवू नका – धनंजय मुंडे
बीड - हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, “मी बीड येथील गहिनीनाथगडाचा क ...

मुख्यमंत्री महोदय, उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका – धनंजय मुुंडे
परळी - कालबाह्य निर्णयांमुळे राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेत पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांवर अन्याय होत असल्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मु ...

उस्मानाबाद – भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी, काँग्रेसचे गटनेते शरण पाटील यांचा आरोप!
उस्मानाबाद - केंद्रातील तसेच राज्यातील सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राह ...