Category: मराठवाडा

“या” शेतक-यांना मिळणार नाही कर्जमाफी ?
राज्य सरकारचा मंत्रिगट आणि शेतकरी सुकाणू समिती यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये काल शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकारने तत्वतः मान्यता दिल ...

समृद्धी महामार्गाचं काय होणार ? 10 जिल्ह्यातील शेतकरी आज पवारांकडे मांडणार गा-हाणे
औरंगाबाद – मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू केली आहे. मात ...

कर्जमाफीच्या मुद्दावर सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतायेत ?
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेतून सर्वमान्य असा तोडगा निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्य ...

शेतक-यांच्या मागण्या काय होत्या, पदरात काय पडलं ? वाचा सविस्तर बातमी
मुंबई – शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी सुकाणू समिती आणि राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत आज सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत शेतकरी ...

ब्रेकिंग न्यूज – मान्सून पश्चिम महाराष्ट्रात, 24 तासात मराठवाड्यात दाखल होणार
मुंबई – कोकणात रखडलेला मान्सून थोडा पुढे सरकला आहे. आज त्याने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कुलाबा वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. पुढच्या 24 तास ...

राज्यात नवी राजकीय समिकरणे ?
राज्यात भाजप शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यांतले संबध कमालीचे ताणले आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी होण्यापूर्वीपासून सुरू असलेला हा ड्रामा तीन वर ...

मुख्यमंत्र्यांना हमीपत्र पोहोचण्याआधीच शेतकऱ्याची आत्महत्या
उस्मानाबाद - राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास आम्ही आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र मुख्यमं ...

उस्मानाबाद – 5 जणांसाठी 50 हजार वेठीला, एस टी महामंडळाचा उरफाटा कारभार !
शेतकरी आंदोलनच्या दरम्यान एसटी बसवर दगडफेक केली, या कारणावरून एसटी महामंडळाने चक्क मार्गावरील बसगाड्याच बंद केल्या आहेत. जिल्ह्यात एक जूनपासून शेतकरी ...

कर्जमाफीसाठी शिवसेनाच्या महिला कार्यकर्त्यांचे ‘मुंडन’ आंदोलन
बीडमध्ये शेतकरी कर्ज मुक्तीसाठी शिवसेनेच्या महिलांनी मुंडन करत सरकारचा निषेध केला. कर्जच्या बोजानं कुंकू सुरक्षित रहावे म्हणून चक्क महिलांनी वट सावित् ...

Live Update : शेतकरी संपाचा सातवा दिवस, बळीराजाचे सरकारविरोधात मौन आंदोलन
शेतकऱयांच्या संपाच आज शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आज सरकारच्याविरोधात मौन आंदोलन केले जात आहे. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा सुकाणु समितीच्या वतीने ठरवण्या ...