Category: बीड

ही तर परिवर्तनाची नांदी – अजित पवार
अंबाजोगाई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालच्या तिस-या दिवशी हल्लाबोल यात्रेतील शेवटची सभा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये झाली. या सभेला मोठी गर्दी झाली ...

बीडच्या जनतेनं सर्वकाही दिलं मात्र त्यांना काहीच मिळालं नाही , धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका
बीड – बीडच्या जनतेनं भाजपला सर्वकाही दिलं. खासदारकी दिली, आमदार दिले, महत्वाचं मंत्रीपद दिलं, दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सत्ता दिली. मात्र त्या बदल्यात ...

राष्ट्रवादीतील वाद चिघळला, हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेंचा जयदत्त क्षीरसागरांवर हल्लाबोल !
बीड – बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आणखी चिघळला आहे. शेतक-यांच्या विविध प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काढण्यात आलेल्या हल्लाब ...

एकाच कुटुंबात चार ग्रामपंचायत सदस्य !
बीड – सध्या राजकाणामध्ये येणं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं खूप अवघड आहे. राजकारणामध्येही चुरशीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत निवडून येणं ख ...

बीड –गेवराईत राष्ट्रवादीचा तर केजमध्ये भाजपचा झेंडा !
बीड – जिल्ह्यातील केज आणि गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या अंतिम आकडेवारीवरुन केजमध्ये भाजपचा झेंडा तर गेवराईत राष्ट्रवादीचा ...

लोकनेत्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज 68 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथगडावर असंख्य कार्यकर्ते गर्दी करत आहेत. आपल्या लाडक्या न ...

धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच होतं –पंकजा मुंडे
बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. उसाच्या रसाची टाकी फुटूल्यानं ही दुर्घ ...

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द
बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबरला परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु वैद्यनाथ साखर का ...

कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – धनंजय मुंडे
बीड – परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाची टाकी फुटुन झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू होऊन अद्याप को ...

वैद्यनाथ कारखान्यातील मृतांना सहा लाखांची मदत, पंकजा मुंडेंनी घेतली जखमींची भेट
बीड - परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम उसाच्या रसाची टाकी फुटून 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तसेच दुर्घटनेतील 5 जणांवर उपचार सुरु आहेत ...