Category: औरंगाबाद

शिवाजी महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक नव्हतेच – छत्रपती संभाजीराजे
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राम्हण प्रतिपालक नव्हते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलं होतं. त्यावरुन ...

शहीद जवानाच्या पत्नीला बँकेत नोकरी, पंकजा मुंडे यांची घोषणा
औरंगाबाद – जम्मू काश्मिरमध्ये शत्रूशी दोन दात करत असताना शहीद झालेले औरंगाबाद जिलह्यातील केळगावचे जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबियांची काल ग्रामविकास ...

किती शेतकऱ्यांचा सातबार कोरा झाला, हे पारदर्शक कळाले पाहिजे – उद्धव ठाकरे
औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथीलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. औरंगाबादेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधल ...

खासदार निधी वापरलेली ‘ती’ 6 गावे चोरीला गेली !
औरंगाबाद – जिल्ह्यात सध्या कन्नड तालुक्यातल्या ‘त्या’ 6 गावांची खुमासदार चर्चा रंगली आहे. त्या सहा गावांची थेट पोलिसांत तक्रारही दाखल झाली आहे. त्याच ...

काँग्रेस आमदाराची शेतक-याला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शेतक-यांच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरणा-या काँग्रेसला अडचणीत आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे औरंगा ...

मुंबई- नागपूर तीन महामार्ग असताना चौथा हवा कशाला? – शरद पवार
'मुंबईहून नागपूरला जायला आधीच तीन महामार्ग असताना मग चौथा महामार्ग हवा कशाला' असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मुंबई ...

शेतकरी नेत्याला व्यापाऱ्यांकडून मारहाण
औरंगाबाद - कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच राज्यात संप पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यातील अनेक भागात ह ...

समृद्धी महामार्गाच्या विरोधात शिवसेनेचा रास्तारोको
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आज शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केलं. औरंगाबाद शहराजवळ असलेल्या जालना रोडवरील कॅंब्रिज चौकात शिवसेनेच्या पद ...

आमचा संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालते व्हा; भाजप आमदार शेतकर्यांवर खेकसले
पैठण- औरंगाबादच्या पैठणमध्ये राज्य संवाद यात्रेच्या निमित्तानं भाजप आमदार अतुल सावे यांनी शेतक-याशी संवाद साधला. एका शेतक-यानं आमदार सावे यांना रावसाह ...

औरंगाबादचे भाविक उत्तराखंडमध्ये सुखरूप – चंद्रकांत पाटील
दरड कोसळून उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेत सुमारे 15 हजार भावीक अडकले आहे. यात महाराष्ट्रातील भावीकांचाही समावेश आहे. मात्र, यापैकी 102 भाविक सुखरूप ...