Category: उस्मानाबाद

मराठवाड्यातील नुकसानीची केंद्रीय पथकातर्फे पाहणी
उस्मानाबाद - मराठवाडा विभागातील औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची
केंद्र शासनाच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने पा ...

“मंत्रिमंडळात स्थान देणे ही मतदारसंघातील जनतेची जबाबदारी नव्हती, सावंत साहेब हे बरंं नव्हे !”
उस्मानाबाद - माजी मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. विधासभा निवडणुकीनंतर राज्याच्या राज ...

भूकंपावर मात केली, यावरही मात करू, शरद पवारांनी दिला शेतकय्रांना धीर! पाहा व्हिडीओ
उस्मानाबाद - राज्य शासनाची आर्थिक क्षमता नसून केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पुरेशी मदत केली जाईल. त्यासाठी आम्ही सर ...

मराठा क्रांती ठोक मोर्चाला तुळजापूर शहरात सुरुवात, संभाजीराजेही सहभागी होणार ?
उस्मानाबाद - मराठा क्रांती ठोक मोर्चाला तुळजापूर शहरात सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. शहरातील छत्रपत ...

उस्मानाबाद – जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट हे सूड भावनेने पदाधिकाय्रांच्या नियुक्त्या करतायत, मनसेच्या शहराध्यक्षाचा आरोप!
उस्मानाबाद – उस्मानाबादमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट हे सूड भावनेने पदाधिकाय्रांच्या नियुक्त्या करत असल्याचा आरोप मनसेच्या कळंब येथील शहराध्य ...

…तो संघर्ष करून धनंजय मुंडेंनी लोकप्रियता मिळवली – प्रा. दत्ता भगत
पळसप जि. उस्मानाबाद - ग्रामीण भागात असलेल्या समस्यांना साहित्यातून वाचा फोडून त्या समाजासमोर व राजसत्तेसमोर मांडाव्यात, साहित्य व भाषेची सेवा करण्यासो ...

उस्मानाबाद – पक्षादेश डावलल्याने राष्ट्रवादीच्या 17 जिल्हा परिषद सदस्यांवर कारवाई! VIDEO
उस्मानाबाद - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पक्षादेश डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 17 जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाकडून नोटीस दे ...

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ !
उस्मानाबाद - जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ झाली आहे. राणा पाटील आणि तानाजी सावंत यांच्या समर्थकांचा विजय झाला असून राणा पाट ...

उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेनेतील बड्या नेत्यांमुळे तीन पंचायत समितीत राष्ट्रवादी हद्दपार !
उस्मानाबाद - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं असलं तरी जिल्ह्यामध्ये मात्र महािकास आघाडीत चांगलीच बिघाडी झाल्याचं चित्र आहे. परंडा विधानसभा मतदारसंघ ...

शेतकय्रांना कर्जमाफी कधी मिळणार?, राजू शेट्टी म्हणतात…VIDEO
उस्मानाबाद - सावरकरांच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शहरात कार्यकर्त् ...