Category: पश्चिम महाराष्ट्र

पर्यावरणमंत्री रामदास कदम आयुक्तांवर भडकले, ‘त्या’ कंपन्या बंद करण्याचे आदेश !
कोल्हापूर – पर्यावरण रामदास कदम यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या कंपन्या पाणी प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत सोडतात त्या कंपन्या बंद करण् ...

मला त्याचा खून करायचाय, राष्ट्रपतींकडे करणार माफीची मागणी – राज ठाकरे
पुणे – मला एक खून करायचा असून मी राष्ट्रपतींना भेटणार आहे आणि त्यांच्याकडे एक खून माफ करण्याची मागणी करणार असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यां ...

अट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर – रामदास आठवले
बारामती – अट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर होत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते बारामतीमध्ये पत् ...

…तर स्वबळावर निवडणूक लढवण्यास आम्ही सक्षम – विश्वजित कदम
सांगली - महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. उमेदवार निवडीबाबत या पक्षामध्ये हालचाली सुरु झाल्या असल्याचं दिसत आहे. काँग्रेसनं द ...

शिर्डी साई संस्थानविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !
अहमदनगर – शिर्डी साईबाबा संस्थान देशातील श्रीमंत संस्थानांपैकी एक आहे. देशासह विदेशातूनही साईंचे भक्त याठिकाणी येत असतात. तसेच अनेक भक्त साईबाबांना भर ...

सांगली महापालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांची महत्त्वपूर्ण माहिती !
सांगली – सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरु केली असून आज घेण्यात आलेल्या बैठकीनंत चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार निवडीबाबत महत्त्वपूर्ण मा ...

…तर आगामी निवडणुकीत कुणाचाही टिकाव लागणार नाही – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर –विधान परिषदेच्या शिक्षक पदविधर निवडणुकीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिवसेनेत युती झाली तर त्या ...

“मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत असं घडलं असतं तर त्याला जामीन दिला असता का ?”
अहमदनगर - मुख्यमंत्र्यांच्या घरातल्या बाईकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? असा सवाल स्वाभिमानी शेतकर ...
पुणे – आळंदीत भाजप नगरसेवकाची हत्या !
पिंपरी – आळंदीमध्ये आज खळबळजनक घटना घडली असून भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यानं वार करुन त्यांची ...

पृथ्वीराज चव्हाण जास्त काळ ‘माजी’ मुख्यमंत्री राहणार नाहीत – राजू शेट्टी
सांगली – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला खासदार राजू शेट्टी यांनी दुजोरा दिला आहे. मोदी सरकार अपयशी ठरलं असून 2019 मध्ये आम्हीच स ...