Category: पश्चिम महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात एण्ट्री, ‘या’ ठिकाणी लढवणार निवडणूक !
इंदापूर - काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी राजकारणात एण्ट्री मारली आहे.
इंदापूर तालुक्यातील बावड ...

पाणी प्रश्नावरुन अजित पवारांची प्रतिक्रिया !
बारामती - बारामतीचं पाणी दुसरीकडे वळवण्याबाबत सरकार करत असलेल्या हालाचालींवरून राज्यात आता राजकारण तापू लागलं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यात ...

अजितदादामुळे तुम्हाला ती सवय लागली, आता ती मोडा, शरद पवारांच्या शेतकऱ्यांना कानपिचक्या !
बारामती - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.'अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीजेचं बील न भरण्याची सवय ...

आंबेगावातून विधानसभा निवडणूक लढवणार का ?, पूर्वा वळसे पाटील यांनी केलं स्पष्ट !
मुंबई - आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानस़भा माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पा ...

पंकजा मुंडे यांनी अहिल्यादेवींच्या चौंडीत तरूणांमध्ये जागवली ‘नव चेतना’ !
चौंडी (अहमदनगर) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी जे कार्य केले ते खूप मोठे आहे, त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करतां ...

मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जागी असतो तर… – रोहित पवार
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. मी जर काँग्रेस ...

भाजपमध्ये जाणार का?, विश्वजीत कदम यांचं स्पष्टीकरण !
सांगली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आता पक्षातील नाराज नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच विधानसभा नि ...

लोकसभेत पराभव करणारे धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी, आशीर्वाद घेताच शेट्टींच्या आई म्हणाल्या…
सांगली - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने हे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या घर ...

सांगलीतील ‘हे’ दोन दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?
सांगली - सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. हे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असल्याने, काँग्रेसला मोठं खिंड ...

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवारांची प्रतिक्रिया,कार्यकर्त्यांचे मानले आभार !
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पाच दिवसानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवारांनी ट्वीट केलं असून फक्त निवड ...