Category: कोल्हापुर

आतापर्यंत 15 लाख 42 हजार शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे दिले, मुख्यमंत्र्यांचा दावा !
कोल्हापूर – राज्यात सगळीकडे कर्जमाफीबाबत सावळा गोंधळ सुरू असताना आणि अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र आतापर्य़ंत 15 लाख 42 ...

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरे
कोल्हापूर - राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ने ...

उद्धव ठाकरे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा या दौऱ्यात उद्धव ठा ...

‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ भरकटली; शेतकऱ्यांचा संताप
कोल्हापूर - नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी सोडण्यात आलेली खास रेल्वेची स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली. नियोजित मार्गाऐवजी भलत्याच ...

कोल्हापूर – कागल नगरपरिषदेच्या इमारतीला आग
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेला काल मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरील साहित्य आणि कागदपत्रं जळून खाक ...

“चहा विकला की नाही माहित नाही परंतु मोदींनी देश मात्र विकला”
कोल्हापूर- आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दावा केला होता कि ते चहा विकत होते. त्यांनी चहा विकला कि नाही ते माहिती नाही परंतु आता ते देश नक्की ...

भाजप सरकार आंधळं आणि बहिरं, नाना पटोलेंचा सरकारलाच घरचा आहेर
कोल्हापूर - भाजप सरकार आंधळं आणि बहिरं आहे. सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो, पक्षाने काय कारवाई कारायची ती करू दे, असं म्हणत ...

खड्ड्यावरुन सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यात ट्विटर वॉर !
राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातले रस्त्यांवर खडडे दाखवा आणि 1 हजार रुपये मिळवा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रादीच्य ...

उसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी, राजू शेट्टींची मागणी, काय आहेत ऊस परिषदेतील इतर ठराव !
कोल्हापूर – ऊस उत्पादक शेतक-यांना यंदा विनाकपात, एकरकमी 3400 रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये करण्यात आली. ...

“आम्ही सात दिवसांतच मुख्यमंत्री बदलून टाकू”
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला तीन वर्ष झाल्याने 24 तासात मुंबईचा महापौर भाजपचा बसवू शकतो, असे विधान केले होते. शिवसेनेने याला ...