Category: देश विदेश

राज्यसभा निवडणूक निकाल, मध्य प्रदेशात काँग्रेस तर राजस्थानात भाजपला धक्का!
नवी दिल्ली - राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध तर 19 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निक ...

केरळमध्ये काँग्रेसकडून तृतीयपंथी शाखेचे उद्घाटन, 34 तृतीयपंथीयांना पक्षाचे सदस्यत्व !
केरळ - केरळ काँग्रेसने बुधवारी तिरुअनंतपुरम येथे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत तृतीयपंथी शाखेचे उद्घाटन केले आहे. यावेळी तृतीयपंथीयांना पक्ष ...

देशातील पहिलीच घटना, कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू !
मुंबई - कोरोना वायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची देशातील पहिलीच घटना समोर आलीय. चेन्नईत कोरोना संसर्गामुळे द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झा ...

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’ची लागण !
नवी दिल्ली - देशात ‘कोरोना’चा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तसेच ज्योतिरादित्य यांच ...

ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार ?
भोपाळ – मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची श ...

राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर, १९ जून रोजी पार पडणार मतदान !
नवी दिल्ली - कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यसभेच्या १८ जागांसीठीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर के ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटची बैठक, शेतकय्रांसाठी महत्त्वाची घोषणा!
नवी दिल्ली - शेतकऱ्यांसह मजुर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या घटकांसाठी केंद्र सरकारनं काही घोषणा केल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ...

लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख रुपयांचं कर्ज, त्या कर्मचाय्रांसाठी आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य सुरु ठेवणार – निर्मला सीतारामण
नवी दिल्ली - आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात गरिबांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येत ...

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मोदी सरकारचं 1.70 लाख कोटींचं पॅकेज, शेतकय्रांच्या खात्यात दोन हजार तर गृहलक्ष्मींना दिलासा !
नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 1.70 लाख कोटीचं पॅकेज मोदी सरकारनं जाहीर केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर ...

देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द, इतिहासात पहिल्यांदाच मुंबईची लाईफलाईन बंद!
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभराती ...