Category: कोकण

शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या
कल्याण - नेवाळी विमानतळासाठी सरकारने जमीन संपादित केल्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. पोलिसांच्या गाड्या पेटवून आणि रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यां ...

कल्याण – मलंगगड रस्ता शेतक-यांनी रोखला
कल्याण – राज्यात मुंबई नागपूर महामार्गाच्या जमीन संपादनावरुन जोरदार वाद सुरू असताना आता नेवळीमध्येही विमानतळाच्या जमीन संपादनावरुन शेतकरी उग्र आंदोलन ...

राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा शिवसेनेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस् ...

राष्ट्रवादीचा बडा नेता आज शिवसेनेत करणार प्रवेश
मुंबई - ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. पक्षाचा एक बडा नेता आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मीरा भाईंदरचे माजी आम ...

कर्जमाफी निकषाची बैठक का फिस्कटली, कर्जमाफीचं पुढे काय ?
सरकारकडून गेल्या चार पाच दिवसांपासून येत असलेली वक्तव्य आणि शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सोमवारी सकाळी केलेलं वक्तव्य यावरुन कर्जपाफीसाठी सोमवा ...

कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी आज दुपारी 4 वाजता बैठक
कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी सुकाणू समितीचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक होणार आहे. मुंबईत सह्याद्री अतितीग्रहावर दुपा ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पितृशोक
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचे वडील सतीश भाऊराव आव्हाड यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. प्रकृती ...

उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा, नितेश राणे यांनी केला अर्ज !
बातमीचं टायटल वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल, पण संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुमचा हा गोंधळ दूर होईल. खरचं नितेश राणे यांनी अशी मागणी केली आहे. त्यासाठी ...

आता शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के दराने मिळणार पीककर्ज
शेतकऱयांना दिलासा मिळणारी बातमी आहे. शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज 9 टक्के दराने दिले जाते. मुद्दल रक्कमेप ...

कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार !
मुंबई - राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी अडचण ...