Category: उत्तर महाराष्ट्र

आमदार बच्चू कडू नाशिक मनपा आयुक्तांवर धावून गेले !
नाशिक - नाशिक महापालिकेने अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नाही यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यां ...

नाशिक महापालिकेत चक्क गायीला वाहिली श्रद्धांजली
नाशिक महापालिकेच्या सभागृहात चक्क गायीला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. प्रसिद्ध सायकलपटू जलपाससिंग बिर्दी आणि अभिनेत्री उमा भेंडे यांच्यासोबत गायीलाही ...

धुळ्याचे माजी खा. शिवाजीराव पाटील यांचे निधन
धुळे - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनीक आणि धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे आज (शनिवारी) पहाटे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.पाटील यांना महाराष्ट ...

नेवाळी प्रकरणी पाच जिल्ह्यांची समिती स्थापन
नेवाळीच्या शेतजमिनींचा तिढा सोडवण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमधील आगरी, कोळी आणि कुणबी समाज एकत्र येऊन एक समिती स्थापि ...

एकनाथ खडसे दिल्लीत, मंत्रीपदासाठी पुन्हा लॉबिंग ?
दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे दिल्लीत पोहचले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, राज्यमंत्रीमंडळाचा विस्तारही ल ...

आज अखेर 182 मि.मी. पावसाची नोंद, राज्यात 72 टक्के क्षेत्रावर पेरणी
धरणांच्या साठ्यात 35 टक्क्यांपर्यंत वाढ
राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला असून 72 टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. लागवडीखालील क् ...

ठिबक सिंचन असेल तरच ऊस लागवड करता येणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
ठिबक सिंचन असेल तरच यापुढे ऊस लागवड करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि.18) राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्य सरकार ठिबक सिंचनाला 25 टक ...

राज्यातल्या शेतक-यांसाठी गुड न्यूज !
शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी गुड न्यूज आहे. या आठवड्यात महाराष्ट्र बहुतेक भागात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात येत्या तीन- चार दिवस च ...

RTO मध्ये भ्रष्टाचार होतो, पण त्याला जनताच जबाबदार – दिवाकर रावते
नाशिक - RTO मध्ये लायसन्स काढताना भ्रष्टाचार होतो अशी कबुली देतानाच या भ्रष्टाचाराला लायसन्स काढणारी जनताच जबाबदार असते असं धक्कादायक विधान परिवहन मं ...

राज्यातलं सरकार म्हणज्ये काळू बाळू चा तमाशा – अजित पवार
नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात आज अजित पवारांनी भाजप शिवसेना सरकारव जोरदार टीका केली. भाजप शिवसेनचे सरकार म्हणजे काळू बाळू चा तमाशा असल् ...