Category: आपली मुंबई

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक नॅशनललाईज बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत ...

आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, पण पवार बदलले, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट!
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित ...

सामनातील अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर, “आमची छाती फाडली, तर एका वेळी एकच नेता दिसेल…!”
अहमदनगर - 'थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या सामनातील अग्रलेखाला
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची ब ...

अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या, मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेची मागणी!
मुंबई - मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही न झाल्याने उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेनं केल ...

काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. फार पूर्वी ‘थोरातांची ...

पंतप्रधान मोदी हे ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधींची जोरदार टीका!
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद ...

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र!
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.मुंबईतील केईएम रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पुरवठा ...

गांधी-नेहरुंचे विचार सोडून बाळासाहेब थोरात मातोश्रीचे उंबरठे झिजवतात – राधाकृष्ण विखे
अहमदनगर - राज्य सरकार गोंधळलेलं असून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, नवीन जीआर निघतो आहे. सरकारमधील मंत्री भांबावलेल्या अवस्थेत वक्तव्यं करत आहेत. ...

राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, स्वाभिमानीतील वाद मिटला!
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे विधान परिषदेवर जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटल ...

राज्यसभा निवडणूक निकाल, मध्य प्रदेशात काँग्रेस तर राजस्थानात भाजपला धक्का!
नवी दिल्ली - राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध तर 19 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निक ...