Category: आपली मुंबई

जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता, मग शेतक-यांसाठी का नाही ? विरोधकांचा सवाल
मुंबई – जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता मग शेतक-यांसाठी का नाही असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला केला आहे. विरोधी पक ...

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडावी
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडावी. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे पाठवायचा की नाही? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे ...

‘शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावा’, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी आज (मंगळवारी) ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्य ...

पनवेल महापालिकेसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर
पनवेलमध्ये येत्या 24 मे रोजी होणार्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये सतत ...

400 कोटींचा डाळ घोटाळा होईपर्यंत पारदर्शक सरकार झोपले होते काय ?
मुंबई – राज्यात 400 कोटींचा तूर डाळ घोटाळा झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यामुळे तूरडाळीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद ...

संध्याकाळी 7 नंतर काहीही खाऊ नका, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फिटनेस फंडा !
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने फिटनेस मंत्राचा कानमंत्र दिला आहे. तुम्हाला फिट राहीच असेल तर संध्याकाळी 6.30 ते 7 नंतर काहीही खाऊ नका, आरोग्य पोटावर अ ...

सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शाैचालयावरून वाद
एकीकडे ”स्वच्छ भारत अभियान” मोहिम राबवत असताना, दुसरीकडे अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान आणि प्रख्यात अभिनेत्री वहिदा रहेमान या सेलिब्रिटीजनी त्यांच ...

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार
मुंबई – राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी उद्या विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ राज्यापालांची भेट ...

संयुक्त महाराष्ट्रसाठी लढणा-या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली.. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 1 मे हा ...

कायद्यात बदल करुन कामगारांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई - उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोप काँ ...