Category: आपली मुंबई

भाजपची 25 मे पासून ‘शिवार संवाद यात्रा’
भाजपकडून येत्या 25 मे पासून ‘शिवार संवाद यात्रा’ सुरू केली जाणार आहे असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खा. दिलीप गांधी यांच्या ...

अॅमेझॉनकडून पुन्हा तिरंग्याचा अपमान, कॅनडात भारताच्या चुकीच्या नकाशाची विक्री
अॅमेझॉन या ई – कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विक्रीसा ...

उस्मानाबाद – आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन कर्जमाफीसाठी मुंबई यात्रा
उस्मानाबाद - आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी विजय जाधव हा तरुण शेतकरी टुव्हीलरवरून अस्थिकलश यात्रा घेऊन न ...

कोर्टाचाच बनला आखाडा, न्यायाधिशांनीच एकमेकांना सुनावली शिक्षा !
देशात दररोज लाखो खटले सुरू असतात. त्यात विविध न्यायालये दोषींना शिक्षा सुनावणात. मात्र न्यायालयचं न्यायालयाच्या विरोधात उभे ठाकली तर ! वाचून धक्का बस ...

न्यायाधीश सी.एन. कर्नान यांना 6 महिन्यांचा कारावास
सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. ए. कर्नन यांना अवमानना केल्या प्रकरणी दोषी धरले आणि सहा महिने तुरुंगवा ...

शेतकरी कर्जमाफीसाठी हमी द्यायला विरोधी पक्ष तयार; शेतकरी हित जपणारी एक हमी सरकारनेही द्यावी!
कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची विरोधी पक्षांनी हमी देण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी केलेल्या विध ...

‘जीएसटी’चा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर मग विशेष अधिवेशन कशाला बोलावले?
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा संतप्त सवाल
- मुंबई मनपाच्या आर्थिक हितासाठी ‘जीएसटी’त हस्तक्षेप करणारे उद्धव ठाकरे शेतकरी कर्जमाफीच्या ...

धरणातील गाळाचा उपयोग आता शेती सुपिकतेसाठी
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेबाबत शासन निर्णय जारी
@ शेतकऱ्यांच्या फक्त मागणीपत्रावर गाळ काढता येणार
@ गाळ काढण्यास शेतकऱ्यांना रॉयल्टी ...

…तर शिवसेनेचे 17 आमदार भाजपासोबच राहतील, राणेंचा गौप्यस्फोट
एकीकडे नारायण राणे काँग्रेसचा हात सोडून भाजपचा कमळ हातात धरतील अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगते आहे. मात्र पुन्हा एकदा नारायण रा ...

राज्याला 31 मेपर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदीची केंद्राकडून परवानगी
केंद्र सरकारने 31 मेपर्यंत महाराष्ट्राला आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात ...