Category: आपली मुंबई

1 जूनपासून शेतकरी संपावर, शहराकडे येणारे दूध, भाजीपाला रोखणार !
संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी येत्या 1 जूनपासून बेमुदत संपावर जाणार असून, या काळात जिल्ह्यातील कोणत्याही गावातून शहरांच्या दिशेने ...

विधानपरिषदेत नारायण राणे विरुद्ध अनिल परब जुगलबंदी
मुंबई – विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब आणि काँग्रेसचे ज्य़ेष्ठ आमदार नारायण राणे यांच्यात आज विधान परिषदेमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
क ...

कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणायला बंदी !
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची पिळवणूक केली जात आहे. यापुढे कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचं ...

जीवाचं ‘गोवा’ करण्यासाठी तेजस एक्सप्रेस – रेल्वेमंत्री
मुंबई – मुंबईतून गोव्यात जाण्यासाठी सुरू करण्यात आलेली तेजस एक्सप्रेस ही सर्वसामान्यांसाठी असल्याचं सांगत, जीवाचं गोवा करण्यासाठी आहे असं रेल्वेमंत्री ...

जयंत पाटीलांना सत्तेत येण्याची घाई, मुनगंटीवारांचा टोला
जीएसटीसाठी बोलावण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज (सोमवार) शेवटचा दिवस होता. यावेळी कामकाजाला विधानभवनात सुरवात होताच अर्थमंत्री सुधीर मुनग ...

जीएसटीमुळे काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग?
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. जीएसटी विध ...

आता मुंबईच्या नगरसेवकांनाही हवी आहे राज्यभरात टोलमाफी
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा आमदार आणि खासदारांप्रमाणे राज्यभर टोल माफ पाहिजे आहे. वरळी सी-लिंकवर टोलमाफी दिल्यानंतर आता मुंबईच्या नगरसेवका ...

GST विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर ...

खडसेंनी भाषण न केल्याने फडणवीसांचा जीव भांड्यात !
कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही विरोधक एकनाथ खडसेंच्या घरी गेलो असं काल (दि. 21) जयंत पाटील विधानसभेत म्हणाले आण ...

‘शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न जीएसटीपेक्षा कमी महत्वाचा आहे का?’ , राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारला सवाल
जीएसटीसोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन का आयोजित केले नाही? शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारला जीएसटीपेक्षा कमी महत्वाचा आहे क ...