Category: आपली मुंबई

शेतकरी महासंघाच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
शेतकरी महासंघच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात घेतल आहे, वर्षा बंगल्या बाहेर दूध ओतून हे कार्यकर्ते आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच ...

Live Updete : नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम, अनेक ठिकाणी संप सुरुच…
काल (शुक्रवारी) मध्य रात्री मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र तरीही नाशिक, पुणतांब्यातील शेत ...

शेतकऱ्यांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफी, हमीभावाचे आश्वासन
मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात मध्यरात्री तब्बल चार तास बैठक
राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. मध्यरात्री मु ...

शिवसेनेचे वरातीमागून घोडे, शेतकरी संपाला अखेर दिला पाठिंबा !
राज्यातील ऐतिहासीक शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. दिवसागणीक संपाला पाठिंबा देणा-यांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे संपाची धारही अधिक तीव्र होत आहे. सं ...

उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, मग महाराष्ट्रात का नाही? – पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्र्यांना संवाद यात्रा काढावी लागली हे विरोधकांच्या संघर्ष यात्रेचे यश आहे. शेतकरी संपाच्या आडून विरोधकांचा हिंसेचा डाव, हे मुख्यमंत्र्यांनी बे ...

शेतक-यांच्या संपाला वाढता पाठिंबा, आज कुणी-कुणी दिला पाठिंबा ?
शेतक-यांच्या संपाचा आज दुसरा दिवस. शेतकरी संपाला पाठिंबा वाढत असून त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. आज वारक-यांनी शेतक-यांच्या संपाला पाठिंबा ...

मुख्यमंत्र्यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे – अशोक चव्हाण
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बेछूट आणि बेजबाबदार आरोप करण्यापेक्षा शेतक-यांचा सरकारवरचा विश्वास का उडाला? त्यांच्यावर संप करण्याची वेळ का आली? याचे आत ...

रात्री 11 वाजता मुख्यमंत्री आणि संपक-यांमध्ये चर्चा !
मुंबई – शेतकरी संपाला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे सरकार खडबडून जाग झालं असून त्यांनी संपकरी शेतक-यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. किसान क्रांती मोर्चा आणि ...

शेतक-यांच्या संपात राज ठाकरेंची उडी, भाजपने शेतक-यांची फसवणूक केली !
मुंबई – निवडणूकपूर्वी भाजपने भरमसाठ आश्वासने दिली. मात्र आता ती पूर्ण केली जात नाहीत. भाजपने शेतक-यांची घोर फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केल ...

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शेतक-यांनी आंदोलन सुरूच ठेवावे – शरद पवार
मुंबई – संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतक-यांनी एकजूट कायम ठेऊन आंदोलन सुरूच ठेवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्र ...