Category: आपली मुंबई

आजचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
दि. 3 जुलै 2017
ग्रामपंचायतींच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घ ...

नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात आणीबाणी, बोफोर्स घोटाळाचे धडे
बालभारतीने यावर्षी इयत्ता नववीच्या नव्याने छापलेल्या पुस्तकात भारतीय राजकारण ढवळून काढणा-या बोफोर्स घोटाळा आणि आणीबाणी या विषयावरील धडे छापले आहेत. त् ...

सरपंचाची निवड आता थेट जनतेतून, 7 वी पासचीही अट !
सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच संरपंच पदासाठी आता शिक्षणाचीही अट ठेवण्यात आल ...

जीएसटीमुळे घरगुती गॅस सिलिंडर महागला
देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर दिसायला लागला आहे. जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आ ...

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण? – उद्धव ठाकरे
कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित करत भाजप सरकारवर निशाणा साधला आ ...

आता संरपंचही थेट जनतेतून निवडला जाणार, आजच्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब ?
मुंबई – महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत केलेले बदल भाजपला फायदेशीर ठरल्यामुळे आता ग्रामपंचायतीमध्येही तसेच बदल केले जाण्याची शक्यता आहे. सरपंच हा थे ...

हक्काचे पैसे मिळवण्यासाठीही ‘त्या’ शेतक-याला गाठावे लागले मंत्रालय !
मुंबई – अल्पभूधारक शेतक-यांना तातडीने 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र अनेक गरजवंत शेतक-यांनी ते 10 हजार रुपये मिळालेच नाहीत. चाळीसग ...

पाशा पटेल यांची कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई – भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवड केली. ...

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळले तर होऊ शकते 6 वर्षाची शिक्षा !
सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणे आता तुम्हाला महागात पडू शकेल. कारण राष्ट्रीय हरित न्यायालयाने आता सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्याला बंदी घातली आहे. मात्र तर ...

दलित, आदिवासींना क्रिकेटमध्ये आरक्षण द्या – आठवले
आपल्या विनोदी शैलीतून विरोधकांवर नेहमी निशाना साधणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा अशाच विधानाने चर्चेत आले आहेत. आठव ...