Category: आपली मुंबई

सदाभाऊ खोत काढणार नवी शेतकरी संघटना ?
सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आहेत. त्यातूनच सदाभाऊ खोत लवकरच राजू शेट्टींच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडतील कि ...

गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा मुख्यमंत्र्यांना सादर
मुंबई - गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद ...

एसआरएमधील भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री जबाबदार, नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई - झोपडपट्टी सुधार योजना अर्थात एसआरए ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी बिल्डरकडून देण्यात ...

9 ऑगस्टला मुंबईत धडकणार मराठा मोर्चा
मुंबईत 9 ऑगस्टला मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आज कोपर्डी य़ेथे मराठा संघटनांची बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण आणि मराठा ...

चर्चगेट रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ
मुंबईतील चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी फोन आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आज सकाळी 11.10 वाजण्याच्या सुमारास चर्चगेट स्थ ...

समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच जमीन अधिग्रहणाला सुरूवात !
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाला विरोधी पक्षांसह शिवसेनेनं जोरदार विरोध केला आहे. अनेक सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ह ...

एसआरए घोटाळ्यातील आरोपींचा नार्को टेस्ट करा – धनंजय मुंडे
मुंबई – मुंबईत विक्रोळीतील एका एसआरए स्कीममध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केला आहे. त्याचे स्टिंगच त ...

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याची मागणी
मुंबई – मुंबई महापालिकेतील महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवसी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. याब ...

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, आठवलेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली - मुंबईतील मध्यवर्ती तथा पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्वपूर्ण असलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्या ...

जातपंचायतीच्या कायद्यावर राष्ट्रपतींची सही !
समाजाला लागलेली जातपंचायतीची किड काढून टाकण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. जातपंचायतविरोधी कायद्याला राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने ...