Category: आपली मुंबई

ठिबक सिंचन असेल तरच ऊस लागवड करता येणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
ठिबक सिंचन असेल तरच यापुढे ऊस लागवड करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि.18) राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्य सरकार ठिबक सिंचनाला 25 टक ...

ज्येष्ठ आयएएस दांपत्य म्हैसकरांच्या मुलाची आत्महत्या !
मुंबई – राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनमत म्हैसकर असं त् ...

केंद्र सरकारने राज्यातील मंत्र्यांना काय सोडले फर्मान ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुढे सार्वजनिक कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊ नयेत, असा फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान म ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा दुर्मिळ क्षण !
दिल्ली – बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं दुर्मिळ क्षण. तसं पहायला गेलं तर त्यात दुर्मिळ असण्याचं क ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत
मुंबई – १७ जुलै - खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्हयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत सहभागी ह ...

‘एनडीए’ चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर
एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नाव घोषणा आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घोषणा केली. भाजप मुख्यालयात ...

“छगन भुजबळांची अवस्था पाहून अश्रू आले, राजकारणात रहावे की नाही?” – जितेंद्र आव्हाड
'राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अवस्था पाहून डोळ्यात अश्रू आले. त्यांच्याकडे बघून राजकारणात रह ...

आमदार, खासदार बनण्यासाठी शिक्षणाची अट नाही – सर्वोच्च न्यायालय
देशाचे भवितव्य जे लोकप्रतिनिधी ठरवतात, ते किमान शैक्षणिकदृष्ट्या सबल असावेत, त्यांच्याकडे देशाला पुढे नेण्यासाठी किमान पात्रता असावी अशी इच्छा वेगवेगळ ...

असले ‘गांधी’ उपराष्ट्रपतीपदी हवेत कशाला ? – संजय राऊत
मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत न ...

राज्यात 288 पैकी 287 आमदारांनी केलं मतदान !
राष्ट्रपतीपदासाठी आज राज्यातल्या आमदारांनी विधानभवनात मतदानाचा हक्क बजावला. राज्यातल्या एकूण 288 मतदारांपैकी 287 आमदरांनी मतदान केलं. केवळ बहुजन विकास ...