Category: आपली मुंबई

देश बलशाली करण्यासाठी‘सप्तमुक्ती’चा संकल्प करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 15 : देश बलशाली करण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदुषणापासून मुक्ती, देशाला भ्रष्टाचारापा ...

आता बेस्टचा अर्थंसंकल्प महापालिकेच्या अर्थंसंकल्पात मांडला जाणार
मुंबई - बेस्टचा अर्थसंकल्प आता मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला जाणार आहे. बेस्ट समितीने आज झालेल्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे ...

राज्यातील 41 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक
ज्या पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या 41 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात येणार आहे. मुंबईचे अति ...

शेतकरी संघटनेचा राज्यभरात चक्काजाम आंदोलन
शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढा देणा-या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा दिली आहे. प्रहार संघटनेने शेत ...

सुकाणू समितीच्यावतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन
सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने दिलेली कर्जमाफी मान्य नसल्याने आज राज्यभरात सुकाणू समितीच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्या ...

“हे” तर सरकारने घडवून आणलेले सामुहिक हत्याकांडच, ‘सामना’तून घणाघात
मुंबई – उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या दुर्घटनेवरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. राज्य सरकारने विजबिलाचे पैस थकवले आ ...

एसटी रुपी बहिणीला प्रवाशी बंधुरायाची तब्बल 37.25 कोटी रुपयांची ओवाळणी ….. !
मुंबई - परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी रक्षाबंधन सणानिमित्त " एसटीरुपी बहिणीला प्रवाशी बांधवांनी एसटीतून सुरक्षित प्रवास क ...

राज्यातला “हा” पक्ष होणार भाकपमध्ये विलीन !
मुंबई – महाराष्ट्रातील लाल निशान हा पक्ष आता भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन होणार आहे. येत्या 18 तारखेला मुंबई हा विलीनिकरणाचा कार्यक्रम होणार आहे ...

सुभाष देसाईंच्या राजीनामा नाट्याचा काय आहे अर्थ ?
मुंबई – राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील एमआयडीचीच्या जमीनीवरील हक्क काढून घेण्याच ...

रावसाहेब दानवेंनी थकवले अडीच लाखांचं वीजबिल !
जालना - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. रावसाहेब दानवे यांनी तब्बल 83 महिन्यांचे वीजबिलच भरले नसल्याचे वृत्त समोर आले ...