Category: आपली मुंबई

कांदा आयातीवर निर्बंध घालावेत : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची मागणी
मुंबई - राज्यामध्ये सध्या कांद्याचे दर वाढले असून दरवाढीचा फायदा सर्वसामान्य कांदा उत्पादकांना होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध ...

दाभोळकर, पानसरे यांची हत्येमागे नियोजनबद्ध कट – मुंबई हायकोर्ट
ज्येष्ठ विचारवंत गोंविद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागे नियोजजित कट होता हे पुराव्यावरुन स्पष्ट दिसत ...

मीरा भाईंदरमध्ये चोरटे आणि भुरटे यांचा पराभव, भाजपचे शिवसेनेला उत्तर !
मुंबई – मीरा भाईंदरमध्ये मनी आणि मुनी यांचा विजय झाला आहे अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली होती. तसंच जैन मुनी नाही तर गुंड आहे आणि झाकीर नाईकसारखा दहशत ...

थकीत पीक कर्जासह 31 जुलैपर्यंतच्या व्याजाचाही कर्जमाफी योजनेत समावेश
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर केली आहे. या य ...

राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रात 30 हजार ग्राम बाल विकास केंद्र
मुंबई - कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यास मंत्रिमंड ...

अपुरा पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये थ्री फेज वीजपुरवठा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता लक्षात घेता कृषीपंपांना सध्याच्या 8 तासांऐवजी 10 ते 12 तास वीज पुरवठा कर ...

मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात
मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात पुण्यातील उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र व ...

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधानांकडे राजीनामा !
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारुन सुरेश प्रभू यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शव ...

नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टरवरुन ‘काँग्रेस’ गायब !
सिंधुदुर्ग - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. राणे सद्या तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असले तरी त् ...

शेतकरी कर्जमाफीसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता 15 सप्टेंबरची डेडलाईन !
शेतकरी कर्जमाफीसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरकारने आता 15 सप्टेंबर ही डेडलाईन ठेवली आहे. सुरूवातीला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरणयाची मुदत होती. ती वाढवून ...