Category: आपली मुंबई

“कोण म्हणतंय मंत्रालयात शिक्षकांना बंदी आहे ?”
मुंबई - मंत्रालयात शिक्षकांना प्रवेश बंदीचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. कोणत्याही शिक्षकाला मंत्रालयात प्रवेश ...

विरोधकांची 15 मते फुटली, शिवसेनेने पाठिंबा काढला तरीही भाजपकडे बहुमत ! कसं ? वाचा बातमी
मुंबई – विधान परिषदेच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळाला. त्यांना 209 तर आघाडीचे दिलीप माने यांना ...

विधान परिषदेच्या आजच्या मतदानात या ‘चार’ आमदारांनी केलं नाही मतदान !
मुंबई – विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक घेण्यात आली. आज पाच वाजेपर्यंत हे मतदान झालं असून विधान परिषदेच्या 288 पैकी 284 आमदारांनी मतदान के ...

ब्रेकिंग न्यूज – विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड विजयी !
मुंबई – विधान परिषदेच्या आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी काँ ...

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीला नार्वेकर पोलिंग एजंट, राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी आज मतदान सुरु आहे. परंतु या मतदा ...

मनसेच्या संदीप देशपांडेंसह आठ जणांना अखेर जामीन मंजूर !
मुंबई – मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आरोप असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांना आज कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. ...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या “या” दोन आमदारांची मते भाजपला !
मुंबई – विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत बहुतांशी आमदारांनी मतदान केलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं एक किंवा दोन तर राष्ट्रवादी काँग ...

प्रथम राष्ट्र नव्हे तर प्रथम पक्ष, आदित्य ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका !
मुंबई – शिवसेना भाजपमध्ये तू तू मै मै सुरूच आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. गुजरातच्या निवडणुकीच्या तो ...

‘राज्यात लवकरच प्लॅस्टीकवर बंदी’
मुंबई - पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्यासाठी पर्यावरणाचं संरक्षण करण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्लॅस्टीकच्या कॅरीब ...

राज्यातील 69 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र – मुख्यमंत्री
मुंबई - राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ७७ लाख अर्ज आले होते, तपासणीनंतर यातील ६९ लाख अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरवून ते कर्जमाफीच्या पुढील प्रक्रियेसाठी पा ...