Category: आपली मुंबई

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट 18 करा, आदित्य ठाकरे यांची मागणी
मुंबई – लोकसभा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सध्या 25 वर्ष वयाची अट आहे. ती कमी करुन 18 किंवा 21 वर्ष करावी अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे य ...

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी रुपेश जाधव, तर उपमहापौरपदी प्रकाश रोड्रिंक्स !
विरार – वसई-विरार महापालिकेच्या विद्यमान महापौर प्रविणा ठाकूर यांचा अडिच वर्षांचा कार्यकाळ संपूष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदी रुपेश जाधव तर उपमहापौ ...

९ जानेवारीपासून काँग्रेसची सरकारविरोधात ‘रथयात्रा’!
मुंबई – राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, बोंडअळीमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान वाढती महागाई, राज्यातील भ्रष्टाचार याविरोध ...

सत्ताधा-यांनी मला खटल्यात गोवण्याचा प्रयत्न केला –अशोक चव्हाण
मुंबई – आदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयानं शुक्रवारी दिलासा दिला आहे. राज्यपालांनी सीबीआयला ...

केडीएमसीतील भाजपच्या नगरसेवकावर हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल !
कल्याण-डोंबिवली - महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेवकावर हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे बाहुबली नगरसेवक महेश पाटील यां ...

‘आदर्श’प्रकरणी खासदार अशोक चव्हाणांना दिलासा !
मुंबई - २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपींना काल विशेष न्यायालयान दोषमुक्त केलं होतं. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. आज आणखी एक का ...

टोलमुक्त महाराष्ट्राच्या नुसत्या वल्गनाच, समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोलनाके !
मुंबई – निवडणुकीच्या तोंडावर टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. त्यानंतरही राज्यात अनेक मार्गांवरचा टोल सुरूच आहे. असं असताना आता ...

पक्षांतर्गत निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवेसनेत नेतेपदासाठी जोरदार चुरस, आदित्य ठाकरेंसह “या” नावांची आहे चर्चा !
मुंबई – निवडणूक आयोगाने बंधनकारक केल्यामुळे सर्वच पक्षांना आता पक्षांतर्गत निवडणुका घेणं अनिवार्य झालंय. त्यानुसार आता शिवसेनेतही पक्षांतर्गत निवडणुका ...

राज ठाकरेंचं प्रशासन अधिका-यांना स्मरणपत्र !
मुंबई - गेली अनेक दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसेनं प्रशासनाला धारेवर धरल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेनं मुंबईतील स्टेशन्स, फू ...

…तर महाराष्ट्रात हाफ सेंच्युरीही गाठता येणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !
मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली असली तरी पाटीदार समाजाच्या असंतोषाचा फटका भाजपला चांगलाच बसला असल्याचं दिसत आहे. भाजपचे ...