Category: आपली मुंबई

नाराज शिवसैनिक म्हणतायत, राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाहीत ?
मुंबई – स्वपक्षातील कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षामध्ये स्थान दिलं जात असल्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आपल्या नाराजग ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा आता उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल !
मुंबई - विदर्भ व मराठवाड्यातील यशस्वी हल्लाबोल यात्रेच्या दौर्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरूवार दि.15 फेब्रुवारीपासtन उत्तर महाराष्ट्र विभ ...

भाजप नेत्यांना मानसिक उपचारांची गरज – खा. अशोक चव्हाण
मुंबई - स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजप ...

देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशातील मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक गुन्हे दाखल !
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशातील मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली ...

मोदींच्या पुस्तकांसाठी 59.42 लाख तर गांधींच्या पुस्तकासाठी 3.25 लाख, राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा हल्लाबोल !
मुंबई – महाराष्ट्र सरकार यंदा पहिली ते पाचवी पर्य़ंतच्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचणासाठी पुस्तके खरेदी करणार आहे. ही पुस्तके ग्रंथालयात ठेवली जाणार आ ...

शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर कणकवलीतील राजकीय हालचाली वाढल्या !
कणकवली – शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर कणकवलीमधील चुरस आणि राजकीय हालचाली वाढल्या असल्याचं दिसत आहे. नारायण राणेंच्या स् ...

राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र, मोदींच्या योजनांवर साधला निशाणा !
मुंबई - राज ठाकरेंनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रामध्ये त्यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या योजनांवरच थेट निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात ...

भाजपचा ‘तो’ आग्रहही राणेंना अमान्य, पंतप्रधान मोदींची भेट घेणार !
मुंबई – महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची भाजपवरील नाराजी आता वाढत असल्याचं दिसत आहे. कारण मंत्रीपदाऐवजी भाजप ...

मुंबई – दहिसरमध्ये शिवसेना मतदारसंघाबाहेरचा उमेदवार देणार ?
मुंबई – शिवसेनेने आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात उमेदवारासाठी चाचपणी केली जात आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध ...

मोहन भागवत यांनी तात्काळ माफी मागावी – खा. अशोक चव्हाण
नांदेड - भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय ल ...