Category: आपली मुंबई

रामदास आठवलेही सरकारविरोधात मैदानात !
मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. 2 मे रोजी राज्यभरात मोर्चाचे आयोजन क ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड येत्या 29 तारखेला पुण्यात होणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची फेरनिवड हो ...

विधान परिषद स्वबळावर लढवण्याचे शिवसेनेचे संकेत, नाशिक आणि कोकणातून ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक जाहीर झाली असून सध्या दोन जागा असलेल्य ...

राज ठाकरेंचे निकटवर्तीय महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार ?
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. ते आगामी लोकसभा न ...

…तर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ -उद्धव ठाकरे
मुंबई - जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढा ...

मुख्यमंत्री महोदय, माझ्या पत्राची दखल घ्या – सुप्रिया सुळे
मुंबई – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात महिला सुरक्षेबाबत त्यांनी ही पत्र लिहिलं ...

शिवसैनिकाच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर !
ठाणे - शिवसेना नेते शैलेश निमसे यांच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी ...

शेतक-यांसाठी खूशखबर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वपूर्ण घोषणा !
मुंबई - डिजिटल स्वाक्षरी सातबारा सेवा देण्याचा शुभारंभ 1 मेपासून होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या घोषण ...

यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार – पंकजा मुंडे
मुंबई - यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे बदल्यांमध्ये ...

महादेव जानकर यांच्यावर गंभीर आरोप, ईडीमार्फत चौकशीची मागणी !
मुंबई – मासळीचा दुष्काळ हा मानवनिर्मित असून त्याला मत्सोद्योगमंत्री महादेव जानकर जबाबदार असल्याचा आरोप मच्छिमारांचे नेते दामोदर तांडेल यांनी केला आहे. ...