Category: आपली मुंबई

सारथीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, राज्यातील मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी विविध शिफारशी
मुंबई - राज्यातील मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून त्यांच्या सर ...

उच्च न्यायालयातील कक्ष अधिकाऱ्यांना मंत्रालयीन संवर्गाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय !
मुंबई - उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठातील कक्ष अधिकाऱ्यांना मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईंचे नाव देण्याचा निर्णय !
जळगाव - जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचा निर्णय आज झालेल्य ...

मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय !
मुंबई - राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गा ...

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, अडलेली जागा राष्ट्रवादीच्या पदरात !
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित करण्यात आली आहे. ज्या उस्मानाब ...

पडद्यामागून शिवसेना-भाजपची युती, ‘या’ जागांवर लढवणार निवडणूक ?
मुंबई – आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र समोर येत आहे. विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ ...

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनंजय मुंडेंची मोठी खेळी !
लातूर – पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला असून मुंडे गटाचे खंदे समर् ...

‘ती’ दोन वर्ष अस्वस्थतेची होती – एकनाथ खडसे
मुंबई – भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांना पुणे एसीबीनं क्लीन चिट दिली आह ...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उद्या नाणारच्या दौ-यावर !
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण उद्या दि. २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी अखिल भार ...

महाराष्ट्राला या सरकारच्या विळख्यातून सोडवण्याची गरज- अशोक चव्हाण
मुंबई - गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचा गौरव व्हावा असं कोणतही धोरण भाजप-शिवसेना सरकारने राबवलं नसल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव् ...