Category: आपली मुंबई

राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा कराच – शिवसेना
मुंबई - राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेनं ही मागणी केली असून राम मंदिरासाठी साधू, सं ...

भाजपचे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर, एक तास उद्धव ठाकरेंसोबत चर्चा !
मुंबई - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यानं आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलं आहे. ज्य ...

जयंत पाटील यांनी वाहिली गुरुदास कामत यांना आदरांजली ! VIDEO
मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून ...

अशोक चव्हाण यांनी वाहिली गुरुदास कामत यांना श्रद्धांजली ! VIDEO
मुंबई –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. कामानिमित्त कामत दिल्लीला गेले होत ...

शिवसेना ईशान्य मुंबईतील गटबाजीवर उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा !
मुंबई - शिवसेना ईशान्य मुंबईतील गटबाजीवर पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनी अखेर तोडगा काढला आहे. विभाग क्रमांक 7 भांडुप-विक्रोळी-मुलुंडच्या विभागप्रमुख पदा ...

ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचं निधन, काँग्रेस परिवारावर शोककळा !
दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. कामानिमित्त कामत दिल्लीला गेले ह ...

अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या “उद्यान राजदूत”
मुंबई - अभिनेत्री रविना टंडन यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीचा स्वीकार करत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “ उद्यान राजदूत अर्थात पार्क ...

राज्यातील ‘या’ सहा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी !
मुंबई - राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा. या ठिकाणी मंजूर झालेला निधी हा घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा या ...

मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड, काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल तर भाजपचे राम कदम तळाला !
मुंबई - मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले असून प्रजा फाऊंडेशनने जाहीर केलेल्या या रिपोर्ट कार्डमध्ये कामगिरीत काँग्रेसचे अमिन पटेल अव ...

“भाजपला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची धास्ती, त्यामुळेच निवडणुका एकत्रित घेण्याची घाई !”
मुंबई - भाजपाला चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे.या राज्यात फटका बसला तर त्याचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीवर होईल अशी भीती भाजपाला ...