Category: आपली मुंबई

गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करणार -गिरीश बापट
मुंबई - अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास गुटखा व पानमसाला विक्री प्रकरणी आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यास प्रतिबंध नाही असा महत्वपुर्ण निकाल सर्वोच्च न्यायाल ...

…तर 24 तासात राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढू शकतात – संजय राऊत
मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरावरुन भाजपवर हल्ला चढवला आहे. राम मंदिराचा फूटबॉल झाला असून राजकीय आखाडा बनवू नका. सरसंघचाल ...

शरद पवारांचे प्रकाश आंबेडकरांना उत्तर !
मुंबई – प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं वक्तव्य काल केलं होतं. शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनि ...

…तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका – धनंजय मुंडे
मुंबई - महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही गुजराती वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय शासनानं घेतला आ ...

ब्रेकिंग न्यूज – डीजे, डॉल्बीबाबत हाय कोर्टाचा मोठा निर्णय !
मुंबई – गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजे आणि डॉल्बी वाजवण्याबाबत हाय कोर्टानं मोठा निर्णय दिला असून डीजे, डॉल्बीवरील बंदी हायकोर्टानं कायम ठेवली आहे. त्या ...

आमचे श्रद्धास्थान मातोश्री, तिथून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य – गुलाबराव पाटील
नाशिक - आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो असं वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ ...

आघाडीत सहभागी होण्यासाठी भारिपला काँग्रेसचं निमंत्रण, काँग्रेस नेते आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चा !
मुंबई - आगामी निवडणुकांसाठी आघाडीत सहभागी होण्यासाठी भारिप बहूजन महासंघाला काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे. देशातील स्थिती लक्षात ...

मोहन भागवतांचे भाषण – ‘द हिंदू’चे पत्रकार अलोक देशपांडे यांनी केलेले विश्लेषण !
मुंबई - मोहन भागवत यांच्या तथाकथित inclusive भाषणाबाबत एव्हढे आश्चर्य का वाटावे? ते जे काही बोलत आहेत तो मुखवटा घालून गेली कित्येक वर्ष संघ वावरत आला ...

जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच तीन दिवसांचे ‘भागवतपुराण’! – रत्नाकर महाजन
मुंबई - सदैव प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ग ...

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज, नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा !
मुंबई - बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि 21 सप्टेंबर रोजी त्याचे आगमन राज्यात होण्याचे संकेत आहेत. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, ख ...