Category: आपली मुंबई

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, फक्त 9 दिवस चालणार कामकाज !
मुंबई - राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या कालावधीत अधिव ...

मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल –शिवसेना
मुंबई - 'सामना'च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनी ...

मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पहिली, तर अजित पवारांना दुसरी पसंती, सरकारनामा आणि साम टीव्हीच्या सर्व्हेक्षणातील अंदाज !
मुंबई – सरकारनामा आणि साम टीव्ही यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात मुख्यमंत्री म्हणून 2019 मध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला क्रमांक पट ...

२९ तालुके कोणत्या निकषाआधारे वगळले ? – धनंजय मुंडे
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार १८० तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्य ...

आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारा पहिला मुख्यमंत्री, रामदास आठवलेंकडून फडणवीसांचं कौतुक !
मुंबई – राज्यात भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबत विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहेत. तर भाजपचे मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष र ...

ब्रेकिंग न्यूज – राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तालुक्यांची यादी वाचा सविस्तर !
मुंबई - राज्यातील 151 तालुक्यात राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्र झळा बसणा-या या तालुक्यांना सरकारनं मोठा दिलासा दिला ...

…’ही’ सरकारची चार वर्षांची उपलब्धी आहे – राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई – भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. या चार वर्षात सरकारनं केलेल्या कामगिरीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जोरदार ...

सरकारनं 2017 मध्ये केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचं सत्य, आश्वासन काय दिले होते आणि वस्तुस्थिती काय आहे ?
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांसाठी जून 2017 मध्ये ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये 34 हजार कोटींची शेत ...

चंद्रकांत पाटील चांगला माणूस, कमी हादरा बसणाऱ्या खड्ड्याला त्यांचं नाव द्या – बाळासाहेब थोरात
मुंबई - मराठवाड्यात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्या आम्ही जालना येथे होतो. तिथल्या राज्यकर्त्यांनी खड्ड्यांना मंत्र्यांची नावे ...

तर एस.टी. कर्मचारीही सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाहीत- धनंजय मुंडे
मुंबई - राज्यातील एस.टी. कर्मचार्यांना 4 हजार 849 रूपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा फसवी असून कर्मचार्यांना अद्यापही या वे ...