Category: आपली मुंबई

… तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अजित पवारांची सभागृहात आक्रमक भूमिका !
मुंबई - मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. तसेच सभागृहात ब ...

भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदारांचे 59 लाख रुपयांचे घरभाडे सरकारने केले माफ
मुंबई - भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदाराचे 59 लाख रुपयांचे घरभाडे सरकारने माफ केले असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विजयकुम ...

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे जाणार शिवनेरी किल्ल्यावर !
मुंबई - 'नियोजीत अयोध्या दौ-यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. राम जन ...

नोटबंदी अपयशी ठरल्याची मोदी सरकारची कबुली !
नवी दिल्ली- भाजप सरकारनं केलेल्या नोटबंदीवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. परंतु ही नोटबंदी अयपशी ठरली असल्याची कबुली आता खुद्द मोदी सरकारनंच दिली आ ...

कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीमध्ये होणार आघाडी ?
मुंबई – आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोबत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सूत्रांनी ...

उद्धव ठाकरे यांना अयोध्या दौ-याआधीच धक्का !
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. परंतु यापूर्वीच ठाकरे यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्का दिला आहे. या दौ-याद ...

…त्यामुळे सुषमा स्वराज यांनी मैदान सोडले, पी. चिदंबरम यांचा गंभीर आरोप !
नवी दिल्ली - आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतला आहे. प्रकृती ठीक नसल ...

भाजप, राष्ट्रवादीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह ‘या’ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !
मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते व एन्काउंटर फेम माजी पो ...

अनिल गोटेंचा बंड कायम, भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगणार !
धुळे – धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटे यांचा बंड कायम असून स्वाभिमानी भाजप आणि लोकसंग्रामच्या नावाने महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर ...

धनंजय मुंडे यांचा दुष्काळ आणि आरक्षणावर स्थगन प्रस्ताव !
मुंबई – राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हातचं पीक गेलं. शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत ...