Category: आपली मुंबई

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी !
मुंबई - मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता मराठा बांधवांच्या आरक्षणाचा कायदा अस्तित्त्वात आला आहे. याबाबतचे विधेय ...

धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर राज्यातील २४ हजार संगणक परिचालकांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !
मुंबई - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर संगणक परिचालकांचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लागण्याचे चिन्ह आहेत. संगणक परिचालक माहिती तंत्रज्ञान व ...

सरकार विरोधी पक्षावर पाळत ठेवतंय, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत गौप्यस्फोट !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौप्यस्फोट केला आहे. विधानसभेत बोलत असताना आव्हाड यांनी सरकार विरोधी पक्षावर पाळत ठे ...

शेतकरी वर्गाबाबत हे सरकार निर्ढावलेले, यांची कातडी गेंड्यालाही लाजवेल – धनंजय मुंडे
मुंबई - सरकारने दुष्काळाबाबत शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचा दिलासा न दिल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विरोधी पक्षांतील इतर सदस्य कमालीचे आक्रमक ...

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमचा हायकोर्टात जाण्याचा निर्णय !
मुंबई – मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी एमआयएम पक्षाने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण मु ...

मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांना 15 लाखांची मदत द्या – अजित पवार
मुंबई – मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोनात जवळपास 42 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ...

विधानसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेकडे,विजय औटी बिनविरोध !
मुंबई - विधानसभेचं उपाध्यक्षपद अखेर शिवसेनेकडे गेलं आहे. दोन आमदारांनी उपाध्यक्षपादासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ...

देशातील हजारो शेतकरी दिल्लीत, विविध मागण्यांवरुन एल्गार!
नवी दिल्ली - देशातील हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांवरुन शेतक-यांनी एल्गार केला आहे. कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी दे ...

हा गृहखात्याचा पराभव आहे, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका!
मुंबई - २०१४ पासून पोलिंसावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. तसेच असेच चित्र राहिल्यास राज्याचा ...

…मात्र सरकारने हा प्रस्ताव घेतलाच नाही – अजित पवार
मुंबई - दुष्काळप्रश्नी अनेकांना सभागृहात बोलायचं होतं मात्र बोलू दिलं नाही. लोकशाहीची थट्टा या सरकारने लावली आहे. आम्हाला अंतिम आठवडा प्रस्तावावर बोला ...