Category: आपली मुंबई

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला संजय राऊतांची गैरहजेरी, त्यामुळे गैरहजर राहिल्याची चर्चा !
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या गणेशपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला महापौर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...

गोपीनाथ मुंडेंची हत्त्या झाल्याच्या आरोपावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया !
मुंबई - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजाने केला होता. याबरोबरच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुं ...

सरकारची जलयुक्तची जाहिरातीबाजी पाहून असे वाटते की महाराष्ट्र जलमय झालाय – धनंजय मुंडे
जालना, घनसांगवी - महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागला आहे., गावागावात टॅंकरची सोय केलेली नाही आणि जलयुक्त शिवार योजनेची जाहिरातबाजी तर अशी केली आहे की र ...

काँग्रेसच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघावर ‘या’ अभिनेत्रीनं केला दावा !
मुंबई - काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा कोणा ...

राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी 8 उमेदवार निश्चित ?
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक तोंडावर आल्यामुळे उमेदवार निश्चितीसाठी पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. काह ...

शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले – उद्धव ठाकरे
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंतीच्या निमित्ताने आजच्या अग्रलेखातून बाळासाहेबांचे राजकीय विचार मांडण्यात आले आहेत. ...

दैनिक सामना झाला 30 वर्षांचा, ‘सामना’ हे नाव कसे मिळाले ? वाचा हा लेख !
बरोबर तीस वर्षापूर्वी सामना या दैनिकाची सुरूवात झाली आणि मराठी पत्रकारितेला एक नवे वळण मिळाले. परंतु सामना हे दैनिक सुरू असेच सुरू झाले नाही. व्यंगचित ...

बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळेच सुप्रियाची पहिल्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली – शरद पवार
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुप्रिया सुळेंना राज् ...

भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर ?, नारायण राणेंनी व्यक्त केली भूमिका !
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली तर भाजपसोबत राहणार का ? याबाबत स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी प्रतिक ...

१९९५ मध्ये जर शिवसेना-भाजपची युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोही नसतो – मुख्यमंत्री
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे आम्हाला ...