Category: आपली मुंबई

ग्रामविकास विभागाची विविध २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगाभरती, पंकजा मुंडेंचा निर्णय !
मुंबई - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून ...

नाणारचा राक्षस घालवला, उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन !
मुंबई - नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. कोकणातील जनतेच्या ...

आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय !
मुंबई - धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ‘टीस’ टाटा सामाजिक विज्ञान संस्था या संस्थेने दिलेल्या अहवालावर पुढील कार्यवाही गतिमान करण्यासाठी तसेच केंद ...

शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर सरकारचा मोठा निर्णय !
मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपनं पुन्हा एकदा युती केली आहे. या युतीच्या घोषणेनंतर आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जि ...

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीनं प्रकाश आंबेडकरांना लिहिलेलं पत्र वाचा जशास तसं!
मुंबई - आघाडीत सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रकाश आंबेडकरांना साकडे घातले आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंबेडकरांना लेखी प ...

रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचा टोला !
मुंबई - आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जोरदार टोला लगावला आहे. दाजी हे वागणं ...

रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती – बच्चू कडू
मुंबई - रावसाहेब दानवे यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. ‘रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत हेच कळत नाही. रावसाहेब दान ...

रावसाहबे दानवेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य !
जालना – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झा ...

आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हेंना कडवे आव्हान!
पुणे - डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काल राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक ल ...

नगरच्या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष, जयंत पाटलांचा खुलासा!
मुंबई - नगरच्या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष सुरु झाला असल्याचं दिसत आहे. कारण ही जागा काँग्रेसला सोडली असल्याचं वक्तव्य कालच ळयशरद पव ...