Category: आपली मुंबई

काटोल विधानसभा पोटनिवडणूक घेण्याबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
नागपूर - काटोल विधानसभा पोटनिवडणूक घेऊ नका असे निर्देश नागपूर खंडपीठनं निवडणूक आयोगाला दिले आहेत. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निवडणूक घेणे म्ह ...

युती आणि आघाडीतील ‘या’ बंडखोर उमेदवारांचा अर्ज मागे!
भिवंडी - भिवंडीतील युतीचे बंडखोर उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर आघाडीचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनीही आपला ...

‘या’ मतदारसंघात भाजपाला बंडखोरी रोखण्यात अपयश, माजी खासदाराचा उमेदवारी अर्ज कायम!
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमधील काही नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही ...

इतका यु टर्न बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नाही – राजू शेट्टी
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझ्यावर टीका करण्याचा ...

देशातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश!
नवी दिल्ली - देशभरातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. निवडणूक बॉण्ड्सच्या माध्यमांतून मिळणाऱ्या देणग्यांची माहिती ...

भाषण सुरु असताना भाजप नेत्यानं दिलेली ‘ती’ चिठ्ठी वाचून, खासदार दिलीप गांधींचे डोळे पाणावले !
अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज अहमदनगर येथे पार पडली. या सभेदरम्यान भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाले असल ...

विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, चुलते म्हणतात “सुजय विखेंना पाडणे माझे लक्ष्य !”
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुजय विखे यांना भाजपनं याठिकाणी उमेदवारीही जाहीर के ...

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार का?, सुजय विखेंचं स्पष्टीकरण!
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्याचे चिरं ...

विदर्भातील मतदानावेळी ईव्हीएमसंदर्भात शेकडो तक्रारी!
मुंबई - लोकसभेच्या सात जागांसाठी विदर्भात पार पडलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावरून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. महाराष्ट्र प्रदे ...

पहिल्या टप्प्यात सरासरी 55 टक्के मतदान !
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली होती ...