Category: आपली मुंबई

विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील ?
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी चार ते पाच महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे य ...

राज्यातील ‘हे’ सहा आमदार देणार राजीनामा !
मुंबई - राज्यातील सहा आमदारांना पंधरा दिवसात राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण या सहाही आमदारांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं आहे. त्यामुळे हे सहाही आमद ...

लोकसभेत पराभूत झालेल्या खैरेंचं पूनर्वसन, उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन ?
मुंबई - लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी त्यांचा पराभव केल ...

काँग्रेसमध्ये जाणार का ? नारायण राणे यांची प्रतिक्रिया !
नवी दिल्ली - भाजपचे सहयोगी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये जाणार का याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'मी क ...

पराभवाची जबाबदारी कोणाची?, कोणाचे राजीनामे घ्यावेत?, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !
मुंबई - लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत.सर्वां ...

राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार ?
नवी दल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे. आज दिल्लीत का ...

उस्मानाबाद – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा राणा पाटलांना फायदा झाला का?
उस्मानाबाद - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार असताना पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवा ...

राज्यातील ‘हा’ बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर, काँग्रेसकडून मोठं आश्वासन ?
मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यात तर काँग्रेसची बिकट अवस्था पहायला मिळाली आहे. अशा स्थितीत राज्यातील बडा ...

लोकसभेतील पराभवानंतर शद पवारांची भावनिक पोस्ट !
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भावनिक पोस्ट केली आहे. शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तर ...

विधानसभेसाठी सदाभाऊ खोत यांची ‘या’ मतदारसंघातून तयारी सुरु !
सांगली - लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या चार ते पाच महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श् ...