Category: आपली मुंबई

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खाली ...

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर, विखे पाटलांची घेतली भेट !
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालकेंनी आज राधाकृष्ण विखे पाटील यांच ...

राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर सामान्य घरातील तरुणांना संधी !
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर सामान्य घरातील तरुणांना संधी देण्यात आली आली आहे. मेहबूब शेख य ...

शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपची मोठी खेळी, ‘हा’ नेता होणार पुण्याचा पालकमंत्री ?
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यासाठी भाजप मोठी खेळी करणार असल्याचं बोललं जात आहे. काँग् ...

“पायल रोहितगी’ला तात्काळ अटक करा, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”
पुणे - पायल रोहितगी'ला तात्काळ अटक करा, अन्यथा महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयत ...

महात्मा गांधी यांच्यावरील वादग्रस्त ट्विट भोवलं, आयएएस महिला अधिका-याची बदली !
मुंबई - आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेलं वादग्रस्त ट्विट भोवलं आहे. निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात बदली क ...

दानवे मला कंगवाही देतील आणि भांगही पाडतील !”
जालना - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय मी डोक्यावर केसही उगवू देणार नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्ता ...

भाजपा लोकसभा का जिंकला ? वाचा विजयाची अराजकीय कारणे !
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. भाजपने दावा केल्याप्रमाणे त्यांनी 300 पारचा आकडा पार केला. तर एनडीएनं तब्बल 350 चा आकडा पार केला. 2014 पेक्षाही अभूतपूर ...

पण माझ्यावर ती वेळ आली नाही, कारण समोर चिल्लर होते – पंकजा मुंडे
बीड - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्तानं मुंडे यांना राज्यभरातून आदरांजली वाहिली जात आहे.
परळी येथील गोपीनाथ गडावरही क ...

दिल्लीतील केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय !
नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारनं महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत बस आणि मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरु करण्यात आला आहे. या महि ...